रविवारी मध्यरात्री औरंगाबाद शहरात हत्येच्या दोन घटना घडल्या आहेत. बायजीपुरा रोडवर किरकोळ वादातून एका तरुणाने आपल्याच मित्राची हत्या केली आहे. तर दुसऱ्या एका घटनेत भाजीविक्रेत्या महिलेचा मृतदेह गळा चिरलेल्या अवस्थेत आढळला आहे. एकाच रात्रीत हत्येच्या दोन घटना घडल्यानं औरंगाबादेत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न चव्हाट्यावर आला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा