बीड : वैद्यनाथाची धार्मिक परळी पुढे गोपीनाथ मुंडे यांच्या नावाने राजकीय पटावर चर्चेत आली. तिची औद्याोगिक ओळख औष्णिक वीज केंद्राची. या केंद्रातून निघणाऱ्या राखेभोवती परळीचे अर्थकारण, राजकारण आणि समाजकारण तरंगते. राखेतून होणाऱ्या कोट्यवधी रुपयांच्या व्यवहारावर वाल्मीक कराड या एकाच व्यक्तीचा प्रभाव असल्याचे आरोप भाजपचे आमदार सुरेश धस यांनी केल्यानंतर यावर राज्यस्तरीय चर्चा सुरू झाली. पण त्यावर परळीकरांची प्रतिक्रिया एकच…‘श्शऽऽऽ… शांतता राखा!’
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा