ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या भावनिक पत्रानंतरही महंत नामदेव शास्त्री दसऱ्या मेळाव्याबद्दल आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. भगवान गडावर दसरा मेळावा घेण्याची परवानगी द्यावी, यासाठी पंकजा मुंडे यांनी नामदेव शास्त्री यांना भावनिक पत्र पाठवले होते. या पत्राच्या पार्श्वभूमीवर गडाचे महंत नामदेव शास्त्री म्हणाले की, गडावर राजकीय भाषण नको, हा ट्रस्टचा निर्णय आहे. त्याच्यामध्ये बदल होणार नाही. ज्यांच्या मार्फत पत्र आलं होतं. त्यांच्या मार्फत तसा निरोप पाठवला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा