छत्रपती संभाजीनगर : मराठवाडा मुक्तिसंग्रामच्या निमित्ताने घेण्यात आलेल्या मंत्रिमंडळ बैठकीतील ४५ हजार कोटी रुपयांच्या पॅकेजमधील एकही काम गेल्या नऊ महिन्यांपासून पुढे सरकले नाही, या प्रश्नावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट उत्तर देण्याचे टाळले. आम्ही वॉटर ग्रीडसाठी पंतप्रधान कार्यालयाकडे पत्रव्यवहार केला असून, वर्ल्ड बँकेकडून निधी मिळविण्यासाठी प्रयत्न करत आहोत, असे त्यांनी उत्तर दिले. पण घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणीबाबत वारंवार प्रश्न विचारूनही त्यांनी उत्तरांची सारवासारव केली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा