छत्रपती संभाजीनगर : बीड जिल्ह्यातील विस्कटलेली जातीय वीण पुन्हा नव्याने बांधता यावी म्हणून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पुढाकार घेतला आहे. सद्भावना यात्रेनिमित्त बीड जिल्ह्यात सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व जाती संघटनांना पदयात्रेत सहभागी होण्याची विनंती करण्यात आली आहे. ‘एचआयव्ही’ बाधित मुलांसाठी काम करणारे सामाजिक कार्यकर्ते दत्ता बारगजे यांनी उभ्या केलेल्या ‘ इन्फंट इंडिया ’ या संस्थेवर सपकाळ मुक्काम करणार आहेत. एखाद्या काँग्रेस अध्यक्षाने स्वयंसेवी संस्थेत मुक्काम करण्याची ही अलिकडच्या काळातील पहिलीच वेळ आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा