छत्रपती संभाजीनगर : राज्यातील पीककर्जांची थकबाकी डिसेंबरअखेर २८ हजार ६०६ कोटी रुपयांवर गेली आहे. आर्थिक वर्ष संपेपर्यंत हा आकडा ४० हजार कोटींवर जाण्याची शक्यता आहे. निवडणूक प्रचारात कर्जमाफीच्या घोषणांमुळे वसुलीचा पेच निर्माण झाला असून पुढील वर्षी पीक कर्ज देताना अचडणी येतील, असे अनेक जिल्हा बँकांनी राज्य सरकारला कळविल्यामुळे कर्जे दुष्टचक्रात अडकल्याचे स्पष्ट झाले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा