छत्रपती संभाजीनगर : निवडणुकीदरम्यान पैशांचे आमिष तर असतेच असते. पण लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील आनंदवाडी या गावाने पुढाऱ्यांना निक्षून सांगितले, ‘आमच्या गावात पैसे वाटू नका, दारू पुरवठा तर चालणारच नाही.’ आता कोणी गावात मतदानासाठी पैसे द्यायला येत नाही. महिलांच्या हाती सत्ता असणाऱ्या आनंदवाडीमध्ये ग्रामपंचयातीच्या तीन टर्म बिनविरोध झाल्या आहेत. खुल्या प्रवर्गात सरपंच निवडण्याची मूभा असतानाही सध्या वर्षा विष्णू चामे यांना साऱ्यांनी बिनविरोध निवडले आहे. हे गाव आनंदात आहेच आणि आता तर निवडणुकीमध्ये आमिष नाकारणारे गाव म्हणून आनंदवाडीची सध्या मराठवाड्यात चर्चा आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा