

सिंचनाचा अर्थसंकल्प ठरवताना सिंचन अनुशेषाचे सूत्र काही वर्षापूर्वी ठरवून देण्यात आले होते. त्या सूत्राबाहेर आता अनेक प्रकल्प सुरू आहेत.
शेतीच्या वाणाला हमीभाव मिळत नाही व सरकार आयातीच्या पायघड्या कायम अंथरून बसलेले आहे.
जिल्हा परिषदेच्या सन २०२४-२५ मधील स्वमालकीच्या निधीतून २० टक्के मागासवर्गीय कल्याण निधी अंतर्गत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सायकल खरेदीसाठी अर्थसासाहाय्य पुरविण्याचा…
सौर ऊर्जा प्रकल्पामुळे सूर्यकिरणे पाण्यावर न पडल्याने जैवविविधतेवर काही परिणाम होईल का, याचा अभ्यास ही समिती करणार आहे.
अव्यवहार्य आणि आर्थिकदृष्ट्या न परवडणारा प्रकल्प प्रस्तावित केलेल्या शासनाची ९०० कोटींची फसवणूक होणार असल्याचा आरोप सांबरे यांनी केला आहे.
धाराशिव जिल्ह्यात शिवसेना उबाठा गटातील धाराशिव-कळंब विधानसभा मतदारसंघाचे आमदार कैलास पाटील व उमरगा येथील प्रवीण स्वामी हे आमदार आहेत.
राज्यातील पीककर्जांची थकबाकी डिसेंबरअखेर २८ हजार ६०६ कोटी रुपयांवर गेली आहे. आर्थिक वर्ष संपेपर्यंत हा आकडा ४० हजार कोटींवर जाण्याची…
‘औरंगाबाद इंडस्ट्रियल टाऊनशिप लिमिटेड’ या पंचतारांकित औद्योगिक वसाहतीच्या ५० एकरात आंतरराष्ट्रीय परिषद सभागृह साकारण्याच्या प्रस्तावावर, केंद्रीय वाणिज्यमंत्री पीयूष गाेयल यांच्या…
माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेसाठी छत्रपती संभाजीनगर विभागीय माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळांतर्गत येत असलेल्या पाच जिल्ह्यांसाठी ६४४ परीक्षा केंद्र…
उपराष्ट्रपती जगदीश धनखड यांच्या हस्ते आभासी पद्धतीने पीएम उषा प्रकल्पातंर्गत बांधण्यात येणाऱ्या चार इमारतींचे भूमीपूजन करण्यात येणार आहे.
आतापर्यंत राज्यभरात ३९ परीक्षा केंद्रांवर १५४ गैरप्रकार उघडकीस आले आहेत.