छत्रपती संभाजीनगर : विकासातील अनुशेषाबरोबरच मराठवाडा आणि विदर्भात कृषी कर्ज वितरणाचाही अनुशेष असल्याची ओरड आता होऊ लागली आहे. एका बाजूला पीककर्ज मिळत नसल्याची ओरड विदर्भ आणि मराठवाड्यात सुरू असताना २०२४ – २५ च्या पत आराखड्यात मुंबईमधून ८७० कोटींचे पीक कर्ज व कृषी संलग्न उपक्रमांसाठी २१ हजार ३०४ कोटींचे कर्ज देण्याचा आराखडा बनविण्यात आला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा