छत्रपती संभाजीनगर : आक्रमक भाषणातून ‘बटेंगे तो कटेंगे’ अशी मांडणी करणाऱ्या उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सभा नको असा सूर असताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या सभांना मात्र राज्यात भरपूर मागणी होती. गडकरी भाषणातून विकासाच्या मुद्द्यांवर बोलत असल्याने आणि त्यांनी केलेली रस्त्यांची कामे दिसत असल्याने त्यांच्याकडे कल होता. त्यामुळे योगींच्या सभा लादलेल्या आणि गडकरींच्या सभा मागितलेल्या असा प्रचाररंग दिसून आला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा