छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव या दोन जिल्ह्यांच्या नामांतराची कार्यवाही शनिवारी पूर्ण झाली असल्याची अधिसूचना राज्य सरकारने काढली आहे. मराठवाडा मुक्तिसंग्रामच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित मंत्रिमंडळ बैठकीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

गेली अनेक वर्षे शहराचे आणि जिल्ह्याचे नाव छत्रपती संभाजीनगर करावे यासाठी बरेच प्रयत्न झाले होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी या शहरास संभाजीनगर म्हणण्यास सुरुवात केली. एकनाथ शिंदे आणि फडणवीस सरकारच्या काळात त्यास ‘छत्रपती संभाजीनगर’ असे संबोधण्याचा निर्णय झाला. मात्र न्यायालयीन प्रक्रिया आणि अधिसूचना काढताना झालेल्या चुकीमुळे केवळ शहराचे नाव छत्रपती संभाजीनगर झाले. मात्र, जिल्हा आणि विभाग ‘औरंगाबाद’च राहिला. आता नव्या अधिसूचनेमुळे जिल्हा आणि विभागाचे नावही छत्रपती संभाजीनगर असे झाले असून उस्मानाबादचे नावही धाराशिव असे झाले असल्याचे अधिसूचनेत नमूद आहे.

Anuradha Nagwade, Rajendra Nagwade,
अहिल्यानगर जिल्ह्यात अजित पवारांना मोठा धक्का! ‘या’ नेत्यांसह कार्यकर्त्यांचे राजीनामे
27th Rashibhavishya In Marathi Horoscope Today
27 October Horoscope : अचानक धनलाभ ते‌ वैवाहिक…
Ajit Pawar news, Ajit Pawar Parner, Ajit Pawar latest news, Ajit Pawar marathi news, Ajit Pawar news in marathi news,
VIDEO : सभेत कार्यकर्त्यांच्या बॅनर फडकवत घोषणा; ‘ज्या गावच्या बोरी त्याच, गावच्या बाभळी’ असं म्हणत अजित पवारांनी खडसावलं
Deputy Commissioner of Police 17 year old son commits suicide
छत्रपती संभाजीनगर: पोलीस उपायुक्तांच्या १७ वर्षीय मुलाची आत्महत्या; कारण अद्याप अस्पष्ट
Mohan Yadav striking motorcycle decorated with various things related to Shiv Sena Mumbai print news
शिवसेनेशी संबंधित विविध गोष्टींनी सजलेली लक्षवेधी मोटारसायकल; मोहन यादव यांचा पुण्यातील केसनंद ते दादर प्रवास
Shahi Dussehra Kolhapur, Dussehra Kolhapur,
कोल्हापूरच्या शाही दसऱ्याला शासकीय निधीची वानवा
Former MP Rajan Vichare criticizes Chief Minister Eknath Shinde regarding guardian minister of Thane district
ठाणे जिल्ह्यात पालकमंत्री साताऱ्याचा कशाला? माजी खासदार राजन विचारे यांची मुख्यमंत्र्यांवर टीका
Onion and grain trade stopped due to market committee strike nashik
कांद्यासह धान्याचे व्यवहार ठप्प; बाजार समिती संपामुळे कोट्यवधींची उलाढाल ठप्प
chhatrapati sambhajinagar
औरंगाबाद शहरासह जिल्ह्याचं नामकरण पूर्ण (अधिसूचना)
dharashiv
उस्मानाबाद शहरासह जिल्ह्याचं नामकरण करण्याबाबतची अधिसूचना

औरंगाबाद व उस्मानाबाद ही दोन्ही नावे बदलण्यामागे हिंदू मतपेढी आपल्या बाजूने यावी, असा सरकारचा प्रयत्न आहे. महाविकास आघाडीच्या काळात सरकार गडगडत असताना मंत्रिमंडळाच्या शेवटच्या बैठकीत शहराचे नाव बदलण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, ती मंत्रिमंडळ बैठकच अवैध असून नव्याने औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचे नाव धाराशिव असे करण्यात आले.