औरंगाबाद : शिवसेना-भाजपने युती करताना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची अवहेलना केली आहे. एका अर्थाने अन्याय आहे. लोकसभेची दक्षिण मध्य मुंबईची जागा मागितली होती, मात्र ती शिवसेनेच्या कोटय़ात असल्यामुळे ती मिळणार नाही, असे वाटते आहे. गेल्या वेळी विधानसभा निवडणुकीत आरपीआयला दिलेल्या आठही जागा युतीमधील शिवसेनेच्या वाटय़ात आहेत, त्यामुळे आपल्यावर अन्याय झाला आहे, असे म्हणत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी युतीनंतर नाराजी व्यक्त केली. औरंगाबाद येथे ते पत्रकार बैठकीत बोलत होते. कोणत्याही स्थितीत भाजपच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढविणार नाही, असेही त्यांनी सांगितले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा