छत्रपती संभाजीनगर : लोकशाहीची मूल्ये आपोआप अंगात भिनत नसतात, तर ती भिनवावी लागतात. सकस विचारांच्या परंपरेतूनच सुदृढ लोकशाही अस्तित्वात येते. लोकशाहीपुढील आव्हाने, धोके दाखवणे हे माध्यमांचे काम आहे. त्या अर्थाने सजग माध्यमांचे अस्तित्व महत्त्वाचेच असून, चांगले प्रश्न विचारणाऱ्या माध्यमांची आवश्यकता आहे. त्याला वाचकांनीही पाठबळ द्यायला हवे, असे प्रतिपादन ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी केले. देवगिरी महाविद्यालयात आयोजित फुले-शाहू-आंबेडकर व्याख्यानमालेत ‘लोकशाही, विचारस्वातंत्र्य व प्रसारमाध्यमे’ या विषयावरील व्याख्यानात कुबेर शनिवारी बोलत होते. अध्यक्षस्थानी मशिप्र मंडळाचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य त्रिंबकराव पाथ्रीकर होते. मंचावर प्राचार्य अशोक तेजनकर, ज्येष्ठ विधिज्ञ सुखदेव शेळके यांची प्रमुख उपस्थिती होती.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा