छत्रपती संभाजीनगर : गेल्या २० वर्षांपासून तीन दिवसांनी एकदा पाणीपुरवठा होणाऱ्या छत्रपती संभाजीनगर शहराच्या नवीन पाणीपुरवठा योजनेची जलवाहिनी आणि त्यावर बांधण्यात आलेल्या रस्त्यामुळे जलवाहिनीला धोका संभवतो. परिणामी रस्त्यासाठी नव्याने ३०७ कोटी रुपये भूसंपादनासाठी लागतील, असा अहवाल राज्य सरकारकडे सादर केला जाणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी दिली. यामध्ये रस्ता बांधण्याच्या खर्चाचा समावेश नाही.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा