शिवसेनेला सत्तेतही सहभाग हवा आहे आणि विरोधकांमधील जागाही हवी आहे. सत्तेत सहभागी असताना दुष्काळ जाहीर करण्याची मागणी कशाला, असा सवाल करत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. आता पंतप्रधानांनी आमचे नाही तरी त्यांचे तरी ऐकावे, असे म्हणत कर्जमाफी ही गरज असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट केले.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 14-09-2015 at 08:05 IST
Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sena roll diplomatic