येथील चेलीपुरा भागातील एका गोदामाला लागलेल्या आगीत झाडू, खराटे, फिनेल आदी स्वच्छतेच्या वस्तूंसह इतर साहित्य जळून खाक झाले. आग लागल्याची घटना मंगळवारी पहाटे ३.४५ च्या सुमारास घडली. तब्बल चार तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आग विझवण्यात यश आले असून या घटनेत सुमारे एक कोटींचे साहित्य जळून खाक झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. गोदामातील आगीची झळ लागून लगतच्या चार ते पाच घरांमधील साहित्य निकामी झाले असून भिंतीनाही तडे गेल्याची माहिती अग्निशमन विभागाकडून देण्यात आली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा