
भारतातली उदार, सहिष्णू परंपरा कायम टिकविण्याच्या दृष्टिकोनातून ठाम भूमिका घेणाऱ्या कृष्णा सोबती बंडखोर, संघर्षशील आणि विद्रोही लेखिका म्हणून परिचित आहेत.…
भारतातली उदार, सहिष्णू परंपरा कायम टिकविण्याच्या दृष्टिकोनातून ठाम भूमिका घेणाऱ्या कृष्णा सोबती बंडखोर, संघर्षशील आणि विद्रोही लेखिका म्हणून परिचित आहेत.…
जोधपूरपासून नव्वद किलोमीटर अंतरावर असणाऱ्या बोरुंदा या गावी जवळपास वैराण म्हणता येईल अशा परिसरात राहून विजयदान देठा ऊर्फ बिज्जी यांनी…
‘आतापर्यंत जे लिहिलंय ते श्रेष्ठ नाही’ असं समजूनच लिहितं राहणाऱ्या विनोदकुमार शुक्ल यांना ‘ज्ञानपीठ’ पुरस्कार जाहीर झाल्यानंतरही त्यांचा साधेपणा कायम…
चित्रपट म्हणून ‘तीसरी कसम’ अनेकांना गाण्यांसकट आठवत असतो. फणीश्वरनाथ रेणूंच्या कथेला गीतकार शैलेंद्र यांचा उत्कट प्रतिसाद म्हणजे हा चित्रपट! ‘मारे…
तेराव्या चौदाव्या शतकापासून आजही दिल्लीतल्या ख्वाजा निजामुद्दीन औलिया यांच्या दर्ग्यावर वसंत पंचमी साजरी होते. सगळा परिसर पिवळ्या रंगात न्हाऊन निघालेला…
‘संस्कार’ ही त्यांची कादंबरी १९६५ साली पहिल्यांदा कन्नडमध्ये प्रसिद्ध झाली आणि तिने प्रस्थापित वाङ्मयविश्वाला मोठा हादरा दिला. या कादंबरीचे भारतीय…
‘पोलिसांनीच माझ्या लेकराचे प्राण घेतलेत,’ यावर सोमनाथ सूर्यवंशीची आई ठाम आहे. आजूबाजूला अशा व्यक्तिरेखा दिसू लागतात तेव्हा महाश्वेतादेवींच्या कथा-कादंबऱ्यांमधलीच ही…
‘एका जुन्या श्लोकात भूगोलातली एक गोष्ट स्पष्ट करण्यात आली आहे की सूर्य कुठल्या दिशेच्या अधीन राहून उगवत नाही. तो ज्या दिशेला…
भारताची स्वत:ची कथन परंपरा पुनरुज्जीवित करण्याचा ध्यास घेतलेल्या, स्वत:ला वंचितांपैकीच एक मानणाऱ्या आणि जवळपास प्रत्येक कादंबरी अवघ्या आठवड्यात लिहून पूर्ण…
नदी कुणासाठी जीवनदायिनी तर कुणासाठी माय… कित्येक शहरं, गावं नद्यांवर वसलेली. कैकांचा पिंड या पाण्यावर पोसलेला आणि स्वभावांचे विशेषही त्यानुसार…
कोणताही लेखक अनुभवांचं एक अदृश्य असं गाठोडं डोक्यावर घेऊनच वावरतो. त्यातही बालपणीच्या स्मृती अशा सहजासहजी पुसल्या जात नाहीत. त्या आयुष्यभर…
जगण्यासोबतच भल्या- बुऱ्याची चाड बाळगण्याचा विवेक गळून पडण्याचे हे दिवस. आत्ममश्गूलता ही या जगण्याची खासियत!