शेवटच्या टप्प्यात भारतीय जनता पक्षाने ‘आयात’ उमेदवारांनाच उमेदवारीचा टिळा लावून वेळ मारून नेली आहे.
शेवटच्या टप्प्यात भारतीय जनता पक्षाने ‘आयात’ उमेदवारांनाच उमेदवारीचा टिळा लावून वेळ मारून नेली आहे.
दगा न देता हाच पाऊस सखा होऊन येतो तेव्हा जगण्यावरचा भरवसा वाढू लागतो. पाखरांच्या चोचीत दाणे येतील.
‘हुंडय़ातले अध्रे पसे यंदा द्या, अध्रे पुढच्या वर्षी द्या’ असे म्हणत वरपक्ष तडजोडीसाठी तयार होताना दिसतो आहे.
देशातील प्रमुख महानगरे, शहरांव्यतिरिक्त इतर भौगोलिक स्थानाकडे वळण्यासाठी वेळोवेळी माफक प्रोत्साहने देऊनही म्युच्युअल फंड कंपन्या फारसे गंभीर घेत नाहीत; या…
मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय मंत्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हर्षवर्धन पाटील यांच्याकडे असलेली पिंपरी-चिंचवड शहर काँग्रेसची संपर्कमंत्र्याची जबाबदारी आता कृषिमंत्री राधाकृष्ण विखे पाटील…