माझ्या गैरहजरीचा चुकीचा अर्थ काढला जात असल्याचे नितीश यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले.
माझ्या गैरहजरीचा चुकीचा अर्थ काढला जात असल्याचे नितीश यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले.
भारतीय लष्कराने बॅट टीमच्या दोन जवानांना कंठस्नान घातले.
उखळी तोफांच्या माऱ्यामुळे सब्जकोट गावातील घराचे छत कोसळले.
२० मिनिटांच्या प्रयत्नानंतर या तिघांनाही सुखरूप किनाऱ्यावर आणण्यात आले.
सध्या स्थानिक पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
मोदींनी कोणताही निर्णय घेतला तरी त्याला संपूर्ण देशाचा पाठिंबा असेल.
‘हम यहॉ तारोकी उम्मीद लेकर आये थे, पर हमे अंधेरा मिला’
या प्रस्तावामुळे केवळ उच्चवर्णीयांनाच फायदा मिळणार आहे.
केदारनाथ मंदिर आजपासून भाविकांच्या दर्शनासाठी खुले झाले.
कोणत्याही नागरिकाला स्वत:ची ओळख लपवण्याची मुभा देता येणार नाही
या सगळ्याचा भारतीय सैन्याच्या मनोधैर्यावर विपरीत परिणाम झाला आहे.
जवानांचे मृतदेह छिन्नविछिन्न करण्याच्या पाकच्या घृणास्पद कृत्यावर सध्या तीव्र संताप व्यक्त होत आहे.