
दोघांचाही सुरळीत संसार सुरु झाला. काही दिवसांनंतर दोघांच्याही कुटुंबियांनी त्यांचे लग्न मान्य करीत सहकार्य केले.
(वरिष्ठ प्रतिनिधी, लोकसत्ता)
पोलीस विभाग, न्यायालय, सायबर गुन्हे आणि गुन्हेगारी जगतातील वृत्त संकलन करणे, विश्लेषण करणे, आणि जनजागृती करून माहिती पुरविणे.तसेच सामाजिक समस्या, कौटुंबिक समस्यांवर समूपदेशन आणि वृत्तलेखन करणे.
दोघांचाही सुरळीत संसार सुरु झाला. काही दिवसांनंतर दोघांच्याही कुटुंबियांनी त्यांचे लग्न मान्य करीत सहकार्य केले.
गरिबीमुळे दंडाची किंवा जामिनाची रक्कम भरता येत नसल्याने देशभरातील कारागृहात लाखो कैदी खितपत पडले आहेत. मात्र, अशा सर्व कैद्यांच्या दंडाची…
वाहतूक शाखेकडून लवकरच निःशुल्क हेल्मेट वितरण करण्यात येणार आहे, असे नागपूर वाहतूक शाखेच्या सहायक पोलीस आयुक्त माधुरी बाविस्कर यांनी सांगितले.
पोलीस आयुक्तांनी पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांकडे ही जबाबदारी सोपवली असून लवकरच प्रत्येक जिल्ह्यात ‘सेफ हाऊस’ निर्माण होणार आहेत.
जाती-धर्माची बंधने झुगारून प्रेमविवाह करणाऱ्या प्रेमीयुगुलांच्या सुरक्षेसाठी ‘सेफ हाऊस’ तयार करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
राज्य पोलीस दलात पोलीस अधिकाऱ्यांची शेकडो पदे रिक्त असल्यामुळे अनेक गुन्ह्यांचा तपास प्रलंबित आहे.
नागपूर मध्यवर्ती कारागृहाचे पोलीस अधीक्षक वैभव आगे आणि त्यांच्या पथकाने कारागृहात कैद्यांची प्रत्यक्ष भेट घेण्यासाठी आलेल्या नातेवाईकांना या ‘ई-भेट’ प्रणालीबाबत…
गेल्या आठ वर्षांत तब्बल १५२७ पीडित पुरुषांनी पत्नी किंवा सासरच्या मंडळीबाबत भरोसा सेलमध्ये तक्रारी केल्या आहेत.
तीन महिन्यांची गर्भवती असतानाच माहेरी आलेल्या महिलेला तिच्या प्रियकराने सांभाळले. तिच्या बाळालाही स्वतःचे नाव दिले. मात्र, मुलगी मोठी झाल्यानंतर तिने…
आई-वडिलांचे रागावणे, मोबाईलचे व्यसन, मैत्री आणि प्रेमसंबंध या मुख्य कारणावरुन गेल्या चार वर्षांत नागपुरात १११ अल्पवयीन मुला-मुलींनी आत्महत्येचा मार्ग पत्करला.
सध्याच्या काळात कामावर किंवा घरी पोहचण्यासाठी सगळ्यांना अतिघाई असते. त्यामुळे वेगाने वाहने चालवणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
शहरातील गजबजलेला नवीन सुभेदार लेआऊट चौकात गजानन विद्यालय असून तेथे होणाऱ्या गर्दीमुळे शाळेच्या विद्यार्थ्यांना अपघात होण्याचा धोका संभवतो.