
रजनीश सेठ यांनी पोलीस दलात अनेक सकारात्मक निर्णय घेतले आहेत.
(वरिष्ठ प्रतिनिधी, लोकसत्ता)
पोलीस विभाग, न्यायालय, सायबर गुन्हे आणि गुन्हेगारी जगतातील वृत्त संकलन करणे, विश्लेषण करणे, आणि जनजागृती करून माहिती पुरविणे.तसेच सामाजिक समस्या, कौटुंबिक समस्यांवर समूपदेशन आणि वृत्तलेखन करणे.
रजनीश सेठ यांनी पोलीस दलात अनेक सकारात्मक निर्णय घेतले आहेत.
संशयित व्यक्ती, समाजविघातक कृत्य करणाऱ्या प्रवृत्तीबाबत किंवा गैरकृत्य करणाऱ्यांबाबत अनेक जण पोलीस नियंत्रण कक्षाला ‘डायल ११२’ वर माहिती किंवा तक्रार…
प्रेमसंबंध, अनैतिक नातेसंबंध किंवा विविध आमिषांना बळी पडून घरातून पळून जाणाऱ्या तरुणींची संख्या महाराष्ट्रात सर्वाधिक असून गेल्या वर्षभरात ८५८ तरुणी…
एका क्षुल्लक कारणावरून पती-पत्नीत वाद झाला. रागाच्या भरात त्याने संजनाला मारहाण केली. त्यामुळे तीन महिन्यांच्या चिमुकल्याला घेऊन ती माहेरी निघून…
राष्ट्रीय गुन्हे नोंदणी अहवालानुसार, देशभरातील कारागृहांमध्ये जवळपास साडेपाच लाखांपेक्षा जास्त कैदी आहेत
राज्यात शेकडो बनावट विवाह नोंदणी संस्था कार्यरत असून याद्वारे अनेकांना लाखोंनी गंडा घालण्याचे काम सुरू आहे.
नुकताच गृहमंत्रालयाकडून राज्य पोलीस दलातील पोलीस अधीक्षक-उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या.
नागपूर हे या टोळ्यांचे मुख्य केंद्रस्थान म्हणून पुढे आले आहे. ८ ते १० राज्यांत टोळ्या कार्यरत असून त्यात कोट्यवधी रुपयांची…
निपुत्रिक दाम्पत्यांना नवजात बाळ विक्री करण्यासाठी नागपूर शहर हे राज्याचे मुख्य केंद्र बनले आहे.
महाराष्ट्रासह अन्य राज्यात नवजात बाळ विक्री करण्यासाठी नागपूर शहर देशात केंद्रस्थानी असून आतापर्यंत ४० ते ५० नवजात बाळांची नागपुरातून परराज्यात…
प्रेमात वेड्या झालेल्या दोघींनीही एकमेकींपासून दूर राहण्यास प्रखर विरोध दर्शवला.
पंतप्रधान कार्यालयातून कोट्यवधीचा मदत निधी मिळवून देण्याच्या नावाखाली अनेक डॉक्टर्स, प्राध्यापक, संस्थासंचालक आणि बेरोजगार युवकांची फसवणूक