
उपराजधानीत पाच वर्षात ९९७ महिलांवर बलात्कार
(वरिष्ठ प्रतिनिधी, लोकसत्ता)
पोलीस विभाग, न्यायालय, सायबर गुन्हे आणि गुन्हेगारी जगतातील वृत्त संकलन करणे, विश्लेषण करणे, आणि जनजागृती करून माहिती पुरविणे.तसेच सामाजिक समस्या, कौटुंबिक समस्यांवर समूपदेशन आणि वृत्तलेखन करणे.
उपराजधानीत पाच वर्षात ९९७ महिलांवर बलात्कार
सर्वोच्च न्यायालय आणि केंद्र सरकारने तृतीयपंथीयांना शासकीय सेवेत सामावून घेण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले होते.
गेल्या पाच वर्षांत ३ हजार ४०० अशाच प्रेमीयुगुलांनी भरोसा सेलमध्ये तक्रारी केल्या आहेत.
शेतकऱ्याने रासायनिक शेतीवर अवलंबून न राहता विषमुक्त शेती करावी. देशी वाणाचे जतन करावे. कारण जुनं ते सोनं अन् खणखणतं नाणं…
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ परिसरात आयोजित १०८ व्या इंडियन सायन्स काँग्रेसमध्ये डीआरडीओच्यावतीने (डिफेन्स फूड रिसर्च लॅबोरॅटोरी) प्रदर्शन लावण्यात आले आहे.
रजनीश सेठ यांनी पोलीस दलात अनेक सकारात्मक निर्णय घेतले आहेत.
संशयित व्यक्ती, समाजविघातक कृत्य करणाऱ्या प्रवृत्तीबाबत किंवा गैरकृत्य करणाऱ्यांबाबत अनेक जण पोलीस नियंत्रण कक्षाला ‘डायल ११२’ वर माहिती किंवा तक्रार…
प्रेमसंबंध, अनैतिक नातेसंबंध किंवा विविध आमिषांना बळी पडून घरातून पळून जाणाऱ्या तरुणींची संख्या महाराष्ट्रात सर्वाधिक असून गेल्या वर्षभरात ८५८ तरुणी…
एका क्षुल्लक कारणावरून पती-पत्नीत वाद झाला. रागाच्या भरात त्याने संजनाला मारहाण केली. त्यामुळे तीन महिन्यांच्या चिमुकल्याला घेऊन ती माहेरी निघून…
राष्ट्रीय गुन्हे नोंदणी अहवालानुसार, देशभरातील कारागृहांमध्ये जवळपास साडेपाच लाखांपेक्षा जास्त कैदी आहेत
राज्यात शेकडो बनावट विवाह नोंदणी संस्था कार्यरत असून याद्वारे अनेकांना लाखोंनी गंडा घालण्याचे काम सुरू आहे.
नुकताच गृहमंत्रालयाकडून राज्य पोलीस दलातील पोलीस अधीक्षक-उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या.