अनिश पाटील

indrani mukearjee bail
विश्लेषण : इंद्राणी मुखर्जीला का मिळाला जामीन? काय होते हे संपूर्ण प्रकरण?

प्रदीर्घ काळ तुरुंगात घालवल्यानंतर संशयित आरोपी व्यक्तीला जामिनाचा हक्क आहे, असे जामीन मंजूर करताना सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.

73 lakh fraud of a woman from Palawa by telling her to send attractive gifts from Britan in dombivali
विश्लेषण : ॲपच्या माध्यमातून कर्जवाटप की खंडणीखोरी? काय आहे हा प्रकार?

विना कागदपत्रे कर्ज मिळवा, कमी व्याज दरात कर्ज उपलब्ध अशा जाहिराती व संदेश पाठवले जातात. त्यामुळे एखादी गरजू व्यक्ती त्यांना…

बेकायदा दूरध्वनी अभिवेक्षण राजकीय हेतूने ; रश्मी शुक्ला यांच्यावरील आरोपपत्रातील उल्लेख

दूरध्वनी अभिवेक्षण करून शुक्ला यांना स्वत:ला काहीच फायदा नव्हता, त्यामुळेच राजकीय हेतू असण्याची शक्यताही व्यक्त करण्यात आली आहे.

Mumbai Police
विश्लेषण : राज्य गुप्तचर यंत्रणा कसे काम करते?

राष्ट्रीय गुप्तचर यंत्रणांसह मुंबई पोलिसांची विशेष शाखा-१ मुंबई पोलिसांसाठी गुप्तचर यंत्रणेचे काम करते. हे काम कसे चालते ते पाहू या.

परदेशी नागरिकांच्या नावावर बेकायदा कंपन्यांचे हस्तांतर ; मुंबईतील ४० कंपन्यांचा आर्थिक गुन्हे शाखेकडून तपास; चिनी नागरिकांसह परदेशातील १५ जणांविरोधात गुन्हा

याप्रकरणी ४० कंपन्याची माहिती निबंधक कार्यालयाकडून आर्थिक गुन्हे शाखेला देण्यात आली आहे.

दखलपात्र गुन्हा दाखल न केल्यास पोलिसांवरच गुन्हा!; मोबाइल, दागिने चोरी प्रकरणेही दखलपात्र केल्याने गुन्ह्यांमध्ये दुपटीने वाढ

दखलपात्र प्रकरणांमध्ये गुन्हा दाखल न केल्यास संबंधित पोलिसांवरच आता भादंविअंतर्गत गुन्हा दाखल करण्याचा इशारा पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी दिला…

saurabh tripathi ips
विश्लेषण : मुंबई पोलीस उपायुक्त सौरभ त्रिपाठींचे निलंबन कशामुळे? काय आहे अंगडिया खंडणी प्रकरण?

त्रिपाठी यांच्याविरोधात आरोप झालेले प्रकरण नेमके काय आहे, याचा घेतलेला हा आढावा…

शहरबात: ज्येष्ठांना कायमस्वरूपी आधाराची गरज

पोलीस यंत्रणा अधिक लोकाभिमुख होण्याच्या उद्देशाने मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे नवनवीन निर्णय घेत आहेत. नुकतीच ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रत्येक…

Sanjay Pandey
विश्लेषण : अवघ्या दहा महिन्यांत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या का?

अवघ्या दहा महिन्यांत राज्य पोलीस महासंचालक व मुंबई पोलीस आयुक्त या दोन महत्त्वाच्या पदांवरील व्यक्तींच्या बदल्या करण्याची वेळ गृह विभागावर…

विश्लेषण : या पोलीस खात्याकडे कुणी फिरकेना! महाराष्ट्र ‘एटीएस’चे असे का झाले ?

एकेकाळी राज्य दहशतवाद विरोधी पथकात काम करणे प्रतिष्ठेचे होते. पण राष्ट्रीय तपास संस्थेच्या स्थापनेनंतर एटीएसचे महत्त्व कमी झाले आहे

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या