
माझगाव डॉक येथे राहणाऱ्या एका फॅशन डिझायनरला बिष्णोई टोळीच्या नावाने दूरध्वनी आला असून आरोपींनी ५५ लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली…
माझगाव डॉक येथे राहणाऱ्या एका फॅशन डिझायनरला बिष्णोई टोळीच्या नावाने दूरध्वनी आला असून आरोपींनी ५५ लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली…
संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या वरळी मतदारसंघात शिवसेनेच्या ठाकरे व शिंदे गटात तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) यांच्यात तिरंगी लढत होणार…
रस्त्यावरील टोळीयुद्ध, सुपारी घेऊन हत्या, खंडणी वसुली, पोलिसांबरोबरच्या चकमकीत ठार झालेले गुंड आदी प्रकार महाराष्ट्रसाठी नवीन नाहीत.
लॉरेन्सविरोधात पंजाब, दिल्ली, राजस्थान येथे गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. भरतपूर कारागृहानंतर त्याला दिल्लीच्या तिहार जेलमध्ये ठेवण्यात आले आहे. पण तेथूनही…
सर्वसामांन्य नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी झटणाऱ्या पोलीस कुटुंबियांचा घराचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून रेंगाळला आहे.
अन्य सरकारी कार्यालयांप्रमाणे पोलिसांच्या कर्तव्याचा कालावधी आठ तास करावा, अशी मागणी २०१६ मध्ये सर्वप्रथम झाली होती.
वरळी सी फेस परिसरात कावेरी नाखवा यांच्या अपघात प्रकरणाचा तपास जवळपास पूर्ण झाला असून वरळी पोलीस या प्रकरणी एक दोन…
साधारण सत्तरच्या दशकात मुंबईत संघटित गुन्हेगारी टोळ्यांनी देशभरात दरारा निर्माण केला होता. पण त्याआधी स्थानिक पातळीवर गावगुंडांची दहशत होती.
Kalidas Kolambkar in Wadala Assembly Constituency : वडाळा मतदारसंघातून विद्यामान आमदार कालिदास कोळंबकर नवव्यांदा निवडणूक जिंकणार की उलटफेर होणार हे…
Maharashtra Police Bharti in December: राज्यात गेल्या दोन वर्षांत जवळपास ३५ हजार पोलिसांची भरती झाल्यानंतर आता पुन्हा डिसेंबरमध्ये भरती होणार…
राज्यात महिला पोलीस भरतीसाठी यावेळी ३९२४ पदांसाठी पावणेतीन लाखांहून अधिक महिलांनी अर्ज केले आहेत. त्यापैकी एक लाखाहून अधिक महिला उमेदवार…
राज्याच्या इतिहासातील आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या पोलीस भरतीत निवड झालेले सुमारे आठ हजार पोलिसांचे प्रशिक्षण ३१ ऑगस्टला पूर्ण होत आहे.