
अखेर केंद्र सरकारने कानउघाडणी केल्यानंतर रस्त्यांची कामे हाती न घेण्याचे आदेश ‘मनरेगा’ आयुक्तांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.
अखेर केंद्र सरकारने कानउघाडणी केल्यानंतर रस्त्यांची कामे हाती न घेण्याचे आदेश ‘मनरेगा’ आयुक्तांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.
केंद्राकडून निधीही थांबवण्यात आल्याने दीड लाख शेतकऱ्यांनी शेतात अर्धवट खोदलेल्या विहिरी आता पावसाळ्यात गाळाने बुजल्या जाण्याची भीती आहे.
परीक्षेच्या नियमांच्या नावाखाली शाळांमध्ये बुरखाबंदी करण्याची मंत्री राणे यांची मागणी धर्मात हस्तक्षेप करणारी आहे, असा आरोप आमदार शेख यांनी केला.
राज्यातील सर्व ३६ जिल्ह्यांत जात प्रमाणपत्र पडताळणी समित्या कार्यरत असल्या तरी अधिकाऱ्यांची रखडलेली पदोन्नती आणि पात्र अधिकाऱ्यांची वानवा यामुळे ३६…
महायुती सरकारविरोधात बोलता येईना आणि ‘रिपाइं’ला राजकीय लाभही मिळेना, अशी रामदास आठवले यांची कोंडी झाली आहे.
अनुसूचित जातींसाठी राखीव मतदारसंघांमध्ये भाजपचेच प्राबल्य दिसत असले, तरी त्या पक्षातून एकही ‘बौद्ध’ आमदार निवडून आलेला नाही.
नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत ‘इतर मागास वर्ग’ (ओबीसी) आमदारांचा टक्का वाढला आहे.
आगामी मुंबई महापालिकेची निवडणूक जिंकण्याचा महायुतीचा निर्धार असला तरी मुंबईत २२ जागा जिंकलेल्या महायुतीने केवळ दोघांनाच मंत्रीपदाची संधी दिली आहे.
लोकसभा निकालानंतर ‘व्होट जिहाद’चा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला असला तरी नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत मुस्लीमबहुल ३८ मतदारसंघांपैकी…
अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या ‘वंचित बहुजन आघाडी’मुळे ‘महाविकास आघाडी’च्या २० उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला.
शेतकरी कामगार पक्षाला एक, शिवसेना (उद्धव ठाकरे) एक आणि काँग्रेसला एका जागेचा फटका बसला आहे.
या निवडणुकीच्या तीन नायकांतील मुख्य चेहरा कोणाचा असेल तर तो नि:संशय देवेंद्र फडणवीस यांचा. भाजपची गेल्या १० वर्षातील वाटचाल हा…