
देहू-आळंदीच्या कुशीत असलेल्या टाळगाव चिखलीत हे संतपीठ सुरू करण्याचे पालिकेचे नियोजन आहे.
देहू-आळंदीच्या कुशीत असलेल्या टाळगाव चिखलीत हे संतपीठ सुरू करण्याचे पालिकेचे नियोजन आहे.
महापालिकेच्या आगामी निवडणुकांना जेमतेम आठ महिन्यांचा कालावधी राहिलेला आहे
क्षात गळती सुरू असून नगरसेवकांचा मोठा गट मोक्याच्या क्षणी बाहेर पडण्याच्या तयारीत आहे.
नदीत नियमितपणे मृत मासे सापडण्याच्या घटना होतात.
मावळचे खासदार श्रीरंग बारणे आधी काँग्रेस पक्षात होते, तेथून ते राष्ट्रवादीत गेले. नंतर काँग्रेसमध्ये आले.
भ्रष्ट आणि मनमानी कारभाराला आळा घालण्यासाठी आयुक्तांना कठोर पाऊले उचलावी लागणार आहेत.
जाधव यांनी मांडलेले शेवटचे अंदाजपत्रक राष्ट्रवादीचे ‘निवडणूक बजेट’ म्हणूनच पाहिले गेले.