
ज्यांना महात्मा गांधी गुरू मानत त्या गोपाळ कृष्ण गोखलेंचे गुरू म्हणजे न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे. महाराष्ट्रात अठराव्या शतकात जे प्रबोधनयुग…
ज्यांना महात्मा गांधी गुरू मानत त्या गोपाळ कृष्ण गोखलेंचे गुरू म्हणजे न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे. महाराष्ट्रात अठराव्या शतकात जे प्रबोधनयुग…
केशवराव कोठावळे (२१ मे १९२३ ते ५ मे १९८३) यांनी मराठी साहित्यविश्वावर उमटवलेली नाममुद्रा आज इतक्या वर्षांनंतरही अगदी ठसठशीत आहे.
तंत्रज्ञानातूनही अनेक शब्द, विशेषत: आधुनिक राहणीशी संबंधित शब्द मराठीत आल्याचे आपण बघितले.
‘मराठीच्या जन्मापासून विसाव्या शतकापर्यंत कर्नाटकाचा महाराष्ट्राशी निकटचा संबंध आहे.
रॉबर्ट क्लाइव्हने १७५७ मध्ये प्लासीची लढाई जिंकली आणि तेव्हापासून १९४७ सालापर्यंत इथे राज्य केले.
पोर्तुगीज १५१० साली गोव्यात आले आणि १९६१ साली त्यांनी भारत सोडला. मुंबई-वसई भागावरही त्यांनी दीडशे वर्षे राज्य केले.
‘‘शब्द कुठूनही येऊ द्या, मराठीचा एकूण शब्दसंग्रह वाढणे महत्त्वाचे आहे’’ हे हरी नारायण आपटे यांचे मत आजही स्वीकारार्ह वाटते.
‘गनीम्’ हा मूळ अरबी शब्द फार्सीच्या वाटेने मराठीत आला. त्याचा अर्थ लुटारू. ‘समोरासमोर न येता फसवून युद्ध करणारे’ असाही त्याचा…
मराठीप्रमाणे हिंदीतही ‘भंगार’ हा शब्द ‘फेकून द्यायच्या बिनकामाच्या वस्तू’ याच अर्थाने वापरला जातो. नाशवंत या अर्थाच्या ‘भंगुर’ या संस्कृत शब्दावरून…
कथा किंवा कहाणी या दोन्ही शब्दांचा अर्थ गोष्ट किंवा कथानक असा आहे. दोन्ही शब्दांचे मूळ ‘कथिका’ या संस्कृत शब्दात आहे.
१८७६ साली टेलिफोनचा शोध लावला त्या अॅलेक्झांडर ग्रॅहम बेल याची इच्छा फोन उचलल्यावर ‘अहोय’ म्हणावे अशी होती
व्युत्पत्तीचा शोध घेऊन शब्दांचा नेमका अर्थ स्पष्ट होऊ शकतो, पण कधी कधी संदर्भ बघितल्यावरच शब्दाचा त्या विशिष्ट ठिकाणी असलेला अर्थ…