आरोग्याच्या दृष्टीनेही ताम्हणला महत्त्वपूर्ण स्थान आहे. विशेषत: पोटाच्या विकारांवर ताम्हण गुणकारी मानले गेले आहे.
आरोग्याच्या दृष्टीनेही ताम्हणला महत्त्वपूर्ण स्थान आहे. विशेषत: पोटाच्या विकारांवर ताम्हण गुणकारी मानले गेले आहे.
खासदार जलील यांच्या जनहित याचिकेवर सुनावणी
अवघ्या तीस ते चाळीस रुपयांत तीन किंवा चार पोळय़ा, भाजी, कांदा-लिंबू लोणचं, अशा मेनूचे जेवण घेऊन एकवेळचा पोटोबा उरकून घेता…
मराठवाडा विद्यापीठाच्या ढिसाळ कारभारावर बोट ठेवत ज्येष्ठ समीक्षक डॉ. सुधीर रसाळ यांनी सोमवारी प्रशासनाची ‘समीक्षा’ केली.
औरंगाबाद महानगरपालिकेच्या स्मार्टसिटी अंतर्गत यंत्रणेमधील एका बसने अचानक पेट घेतला.
दोन वर्षांपासून ते या स्पर्धेची तयारी करत होते
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हर घर तिरंगा या राष्ट्रव्यापी मोहिमेसाठी देशातील राष्ट्रध्वज निर्मिती करणाऱ्या खादी संस्थांनी ३० कोटी ध्वज अवघ्या पंधरा…
सावंतांच्या विरोधात आता मतदारसंघात ‘साखर पेरणी’चा प्रयोग सुरू झाला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा औरंगाबादेतील रविवार दौरा – त्यातही विशेषतः रात्री दहानंतरच्या भेटी-गाठी समर्थक आमदारांना बळ देणाऱ्या होत्या.
साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे लिखित कथा, कादंबरी, वग-नाटय़, शाहिरीसह त्यांच्यावर इतर लेखक, अभ्यासकांनी लिहिलेल्या साहित्याचे सात खंड मराठी, हिंदी व…
धरणांची वाढती संख्या आणि विदेशी माशांच्या वाढत्या शिरकावामुळे अनेक देशी मत्स्य प्रजातींचा अधिवास धोक्यात आला आला आहे.
कांद्याच्या उत्पादनामुळे सध्या राज्यातील दर गडगडलेले असून खरेदीसाठी केरळमधील काही व्यापारी राज्यात फिरत आहेत