चंद्रशेखर बोबडे

३४ टक्के मोबाईल मनोऱ्याचीच ‘ऑप्टिकल फायबर’ने जोडणी; महाराष्ट्राचे प्रमाणही अल्पच

देश ‘५-जी’द्वारे दुसऱ्या टेलिकॉम क्रांतीच्या दिशेने वाटचाल करीत असला तरी त्यासाठी लागणाऱ्या तयारीत आपण मागे पडलो आहोत.

coronavirus
करोना मृतांचे वारसदार वाऱ्यावर!; घर, शेतीच्या मालकी पत्रावर तत्काळ ‘फेरफार’ नाही; आर्थिक अडचणींना तोंड

करोनाच्या पहिल्या दोन लाटांमध्ये दगावलेल्यांची संख्या राज्यात लाखोने असून एक वर्ष झाले तरी अद्यापही अनेक मृतांच्या वारसांची नावे अर्ज करूनही…

Vidarbh
निधी पळवापळवीने वैदर्भीय आमदारांमध्ये संताप, रस्त्यावर उतरण्याचा आशीष जयस्वाल यांचा इशारा

आदिवासी विभागाच्या निधी वाटपावर काही आदिवासी आमदारांनीच तीव्र आक्षेप घेतला आहे.

देशात सर्वाधिक अवैध उत्खनन महाराष्ट्रात; दोन वर्षांत २१ हजारांवर तक्रारींची नोंद, २५ हजारांवर वाहने जप्त

खनिज संपत्ती विपुल प्रमाणात असलेल्या महाराष्ट्रात अवैध उत्खननाचे प्रमाणही देशात सर्वाधिक आहे.

ग्रामसभेच्या मंजुरीनंतरही घरकुलाचे ७५ हजार अर्ज अपात्र; केंद्राच्या योजनेवर सरपंचांची नाराजी

प्रत्येकाला पक्के घर देण्यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या पंतप्रधान घरकूल योजनेत राज्यात ७५ हजारांवर व देशात एक कोटीहून अधिक लाभार्थ्यांचे…

देशात दरवर्षी शेतजमिनीच्या मातीची हेक्टरी १० टन हानी

विकास प्रकल्पांसाठी एकीकडे मोठय़ा प्रमाणात शेतजमीन अधिग्रहीत केली जात असतानाच दुसरीकडे जमिनीची धूप होत असल्याने दरवर्षी लागवडीखालील शेतजमिनीची हेक्टरी १०…

केंद्राच्या कुटुंब लाभ योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये घट ; महाराष्ट्रातील संख्या २३ हजारांवरून ९ हजारांवर

दारिद्रय़रेषेखालील कुटुंबांना अर्थसहाय्य करणाऱ्या केंद्राच्या राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या मागील तीन-चार वर्षांत संपूर्ण देशात कमी झाली आहे.

व्हिसा संपूनही सव्वालाख परदेशी देशातच

मागील तीन वर्षांत व्हिसाची मुदत संपल्यानंतरही सव्वालाख परदेशी नागरिक बेकायदा भारतात राहत असल्याचे केंद्र व राज्याच्या तपासणीत आढळून आले आहे.

‘मनरेगा’च्या मजुरीचे दर प्रत्येक राज्यात वेगवेगळे ; पाच राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात कमी

मनरेगाच्या कामांवरील अकुशल कामगारांच्या मजुरीचे दर प्रत्येक राज्यात वेगवेगळे आहेत.

केंद्राच्या पर्यटन विकासात मुंबईलगतच्या भागालाच प्राधान्य ; विदर्भात एक, तर मराठवाडय़ात दोन स्थळांचा विकास

२०१५-१६ ते २०२१-२२ या दरम्यान केंद्र सरकारच्या विविध योजनांमध्ये राज्यातील एकूण ८ शहरातील स्थळांची निवड झाली.

विदर्भात १४ हजार ७०० फेरफार प्रकरणे प्रलंबित ; ऑनलाईन प्रणालीचा फटका

नागपूर महानगराचा वाढलेला विस्तार लक्षात घेता शहरासाठी आणखी तीन स्वतंत्र कार्यालयांची आवश्यकता आहे.

१७७ कोटी एका दिवसात खर्च करावे लागणार ; नागपूर विभागातील चित्र; आज आर्थिक वर्षांचा शेवटचा दिवस

नागपूरसह अनेक जिल्हा परिषद व नगरपालिकांमधील राजकीय वादामुळे प्रस्ताव मंजुरीला विलंब झाला

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या