
शिक्षण विभागाकडून शंभर शाळा भेटी हा नवा उपक्रम येत्या शैक्षणिक वर्षापासून राबवला जाणार आहे. आजवर शाळांमध्ये अनेक उपक्रम राबवण्यात आले,…
शिक्षण विभागाकडून शंभर शाळा भेटी हा नवा उपक्रम येत्या शैक्षणिक वर्षापासून राबवला जाणार आहे. आजवर शाळांमध्ये अनेक उपक्रम राबवण्यात आले,…
केंद्र सरकारने दोन वर्षांपूर्वी स्थगित केलेली राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा (एनटीएस) ही शिष्यवृत्ती योजना आता नव्या स्वरूपात येणार आहे.
नवनव्या संकल्पना, प्रकल्प आणताना मूलभूत गोष्टींकडे दुर्लक्ष केले जाते. सार्वजनिक शिक्षण व्यवस्था जपणे, ती अधिकाधिक सक्षम करण्याची गरज असताना वेगवेगळ्या…
राज्यात स्वयंरोजगार सुरू करू इच्छिणाऱ्या तरुणांना साहाय्य करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या नावे राबवण्यात येणाऱ्या योजनेचा निधीअभावी ‘कार्यक्रम’ झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
राष्ट्रीय शिक्षण धोरणाला, त्यातील ‘हिंदी सक्ती’ला तमिळनाडूने तीव्र विरोध केला; यावर केंद्र सरकारने त्या राज्यासाठीच्या २ हजार १५० कोटी रुपयांच्या…
शालेय स्तरावरील समित्यांची भाऊगर्दी कमी करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे.
स्पर्धा परीक्षांसाठी शिकवणी वर्ग लावण्यास महत्त्व निर्माण झाले. कनिष्ठ महाविद्यालय आणि शिकवणी वर्ग दोन्ही करताना विद्यार्थ्याला वेळ उरत नाही. त्यातून…
स्वतंत्र आयोगामार्फत भरती करण्याच्या विचारातून राज्यपालांनी राज्यातील प्राध्यापक भरतीला स्थगिती दिली. मात्र, विद्यापीठ अनुदान आयोगाने स्वतंत्र आयोगामार्फत प्राध्यापक भरती करता…
देशभरातील संशोधनपत्रिकांबाबत काही वर्षांपूर्वी डॉ. भूषण पटवर्धन यांच्या नेतृत्वाखालील संशोधकांच्या चमूने महत्त्वपूर्ण पाहणी केली होती. त्यात बोगस संशोधनपत्रिकांची पोलखोल करण्यात…
उच्च शिक्षण आयोगाच्या स्थापनेसाठीच्या उच्च शिक्षण आयोग अधिनियम २०१८मुळे यूजीसी, एआयसीटीईचे अस्तित्व संपुष्टात येणार आहे. या नव्या कायद्यानुसार शैक्षणिक संस्थांचे…
शिक्षणाचे माहेरघर, ऑक्स्फर्ड ऑफ द ईस्ट असलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात २०२४ या वर्षात अनेक घडामोडी झाल्या. त्यातील घटनांची मोठी…
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर शपथविधी, कोणाच्या वाट्याला किती मंत्रिपदे अशा राजकीय सत्तासंघर्षात एक बातमी जरा दुर्लक्षितच राहिली. ती बातमी होती सावित्रीबाई…