केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) नववी ते बारावीच्या शैक्षणिक आराखडयात नव्या धोरणानुसार बदल करण्याचे नियोजन केले आहे.
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) नववी ते बारावीच्या शैक्षणिक आराखडयात नव्या धोरणानुसार बदल करण्याचे नियोजन केले आहे.
यूजीसीने उच्च शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण धोरण लागू करण्यासंदर्भात तयार केलेल्या मार्गदर्शक सूचनांवरून वाद निर्माण झाला. या वादाचा आढावा…
विद्यार्थ्यांच्या पोषणासाठी अंडी, केळी देण्याचा निर्णय अलीकडेच घेण्यात आला. सुरुवातीपासूनच वादात सापडलेल्या या योजनेबाबतच्या नव्या परिपत्रकावरही टीका करण्यात येत आहे.
एनडीएचा अमृत महोत्सवी वर्षांचा कार्यक्रम नुकताच झाला. या कार्यक्रमात ‘७५ इयर्स ऑफ एनडीए’ या माहितीपटाचे प्रकाशन करण्यात आले.
शिक्षकांना दिल्या जाणाऱ्या अशैक्षणिक कामांसंदर्भात राज्य सरकारने नियुक्त केलेल्या समितीने आपला अहवाल सादर केला आहे.
शिक्षकांना दिल्या जाणाऱ्या अशैक्षणिक कामांसंदर्भात राज्य सरकारने नियुक्त केलेल्या समितीने आपला अहवाल सादर केला आहे.
इंडियन सायन्स काँग्रेस असोसिएशनतर्फे १९१४ पासून दर वर्षी होणारी ‘इंडियन सायन्स काँग्रेस’ ही विज्ञान परिषद जागतिक स्तरावर मान्यता पावली आहे.…
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) दहावी आणि बारावीची परीक्षा फेब्रुवारी-मार्चमध्ये घेतली जाणार आहे.
अनधिकृत शाळा सुरू होणे रोखण्यासाठी शिक्षण विभागाने शिक्षणाधिकाऱ्यांना जबाबदार ठरवण्याचा निर्णय घेतला आहे.
नैसर्गिक माळरानांवर शेती केल्यास किंवा वृक्षारोपण केल्यास पर्यावरणीय हानी होत नसल्याचा सर्वसाधारण समज आहे.
राज्यातील विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आलेल्या एकात्मिक पाठ्यपुस्तकांच्या उपयुक्ततेची माहिती बालभारतीकडून ऑनलाइन सर्वेक्षणाद्वारे संकलित करण्यात आली आहे.
प्राग येथील चेक युनिव्हर्सिटी ऑफ लाइफ सायन्सेस आणि मुंबईतील महाराष्ट्र महाविद्यालय यांनी राज्याच्या पश्चिम किनारपट्टीवरील प्रदूषणाबाबत संशोधन केले.