
किमतीतील चढउतारांमुळे सर्वच घटकांच्या व्यवहारांवर परिणाम घडवणारा कांदा हे महाराष्ट्रातील प्रमुख पीक. देशाच्या एकूण कांदा लागवड क्षेत्र आणि उत्पादनात महाराष्ट्राचा…
किमतीतील चढउतारांमुळे सर्वच घटकांच्या व्यवहारांवर परिणाम घडवणारा कांदा हे महाराष्ट्रातील प्रमुख पीक. देशाच्या एकूण कांदा लागवड क्षेत्र आणि उत्पादनात महाराष्ट्राचा…
सुएझ कालव्यातून युरोपात द्राक्षे पोहोचण्यासाठी २२ ते २५ दिवस लागत होते, आता ३२ ते ३५ दिवस लागला आहे.
देशात उत्पादित झालेल्या शेतीमालाला किमान आधारभूत किंमत म्हणजेच हमीभाव देणे, हे फक्त शेतकरी हिताचेच नाही तर ग्राहक हिताचे देखील आहे…
देशात अन्नधान्यासह विविध जीवनावश्यक वस्तूंची उपलब्धता कायम ठेवून दर नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकार गरजेनुसार निर्यातबंदी, किमान निर्यात मूल्य, निर्यात कर…
बिगर बासमती आणि तुकडा तांदळाच्या निर्यात बंदीमुळे बासमती तांदळाच्या निर्यातीत मोठी वाढ झाली आहे.
हमीभाव ठरवताना हा सर्व खर्च उत्पादन खर्च म्हणून धरावा आणि त्यात पन्नास टक्के भर घालून उत्पादन खर्च मिळावा, अशी शिफारस…
ऑक्टोबर ते जानेवारी हे चार महिने भारतात हिवाळा असतो. डिसेंबर, जानेवारीत हिमालयीन भागात काश्मीर खोऱ्यासह सर्वदूर बर्फ पडतो. दर हिवाळय़ात…
देशाला एका वर्षाला ४६ लाख टन तूरडाळीची गरज भासते. त्यामुळे यंदा सुमारे १५ लाख टन तूरडाळीचा तुटवडा भासणार आहे. इतक्या…
एल-निनोमुळे आशियासह जगातील अन्य देशांत साखर उत्पादनात येणारी तूट भरून निघणार आहे. मात्र यंदाच्या गाळप हंगामात ब्राझीलमध्ये विक्रमी ६६०० लाख…
गीर हा गोवंश मुळात भारतीय आहे. प्रामुख्याने गुजरात आणि गुजरातला जोडून असलेल्या महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्येही तो आढळतो.
राज्यात यंदाच्या पावसाळ्यात पुरेसा पाऊस झाला नाही. त्यामुळे अपवाद वगळता बहुतांश धरणे भरली नाहीत.
पुणे शहरात सद्य:स्थितीत अंडयांचा दर शेकडा ६८० ते ७०० रुपये इतका आहे, म्हणजे प्रति अंडयाचा दर ६.८० रुपये ते ७.०…