
ऑक्टोबरअखेर, नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या सुरुवातीस राज्यात मोठय़ा प्रमाणावर सर्वदूर बिगरमोसमी पाऊस झाला होता.
ऑक्टोबरअखेर, नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या सुरुवातीस राज्यात मोठय़ा प्रमाणावर सर्वदूर बिगरमोसमी पाऊस झाला होता.
महानंदकडे सुमारे ९३७ कामगार आहेत, त्यापैकी ५६० कामगारांनी फेब्रुवारी २०२२ मध्ये स्वेच्छा निवृत्तीसाठी अर्ज केले आहेत.
केंद्र सरकारने उसाचा रस किंवा साखरेच्या पाकापासून थेट इथेनॉल निर्मिती करण्यावर निर्बंध घातले आहेत. त्यामुळे इथेनॉल निर्मितीवर विपरीत परिणाम होण्याची…
केंद्र सरकारने नुकतेच परिपत्रक काढून मार्च २०२४ पर्यंत सवलतीच्या दरात खाद्यतेल आयातीचे धोरण स्वीकारले आहे.
यंदा उसाच्या गळित हंगामापूर्वी ७६६ कोटी लिटर इथेनॉल उत्पादनाचा अंदाज होता. पण, निर्बंधांमुळे इतके उत्पादन होण्याची शक्यता नाही.
केंद्र सरकारने उसाच्या रसापासून इथेनॉल उत्पादन करण्यावर बंदी घातली आहे. महाराष्ट्र साखर आणि इथेनॉल उत्पादनात अग्रेसर असलेले राज्य आहे. या…
‘राज्य सरकारने जुन्या निवृत्ती वेतन योजनेच्या मागणीबाबत नेमलेल्या समितीचा अहवाल मुख्य सचिवांकडे सादर केला आहे.
केंद्र सरकारने १ जानेवारीपासून पुढील पाच वर्षांसाठी पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना जाहीर केली आहे.
ईशान्य मोसमी वाऱ्यांनी म्हणजे बंगालच्या उपसागरावरून दक्षिण भारतात येणाऱ्या वाऱ्यांनी मोठय़ा प्रमाणावर बाष्प वाहून आणले होते. त्यासह अरबी समुद्रातून राज्यात…
राज्यात उसाखालील एकूण क्षेत्र १४.०७ लाख हेक्टर आहे. त्यात खोडवा उसाचे क्षेत्र ५.१३ लाख हेक्टर आणि नव्या लागणीचे क्षेत्र ८.९४…
किरकोळ बाजारात टोमॅटो पुन्हा ५० ते ६० रुपये प्रतिकिलोवर गेले आहेत. ही दरवाढ का झाली, दरवाढीमागील कारणे काय आहेत आणि…
यंदाच्या खरीप हंगामात बासमती तांदळाचे उत्पादन कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.