
प्रक्रिया प्रकल्पांकडून दुधाला मागणी नसल्याच्या या काळात दूध उत्पादनात १५ टक्क्यांनी वाढ झाल्यामुळे राज्यात अतिरिक्त दुधाचा प्रश्न गंभीर होऊन दूधदर…
प्रक्रिया प्रकल्पांकडून दुधाला मागणी नसल्याच्या या काळात दूध उत्पादनात १५ टक्क्यांनी वाढ झाल्यामुळे राज्यात अतिरिक्त दुधाचा प्रश्न गंभीर होऊन दूधदर…
वाळवंटीकरणाबाबत धोरणात्मक पातळीवर काम करणाऱ्या संयुक्त राष्ट्राच्या संस्थेचे (कन्व्हेन्शन टू कॉम्बॅक्ट डेझर्टिफिकेशन – यूएनसीसीडी) अधिवेशनात वाळवंटीकरणाच्या गंभीर प्रश्नावर विचारमंथन झाले.
कोरोनापासून दुग्धजन्य पदार्थाची निर्यात जवळपास ठप्प आहे. दूध पावडर, बटरचे साठे पडून आहेत.
साखर उद्योग हा देशातील शेती आधारित उद्योगातील सर्वात जुना उद्योग. आधुनिक काळात देशात पहिला साखर कारखाना सुरू करण्याचा मान डचांना…
सियाचीन या जगातील सर्वांधिक उंचीवरील आणि उणे ७० अंश सेल्सिअस तापमान असलेल्या अत्यंत खडतर युद्ध भूमीवर देशासाठी प्राणपणाने लढणाऱ्या जवानांसाठी…
राज्यात उसाखालील एकूण क्षेत्र १४.०७ लाख हेक्टर आहे. त्यात खोडवा उसाचे क्षेत्र ५.१३ लाख हेक्टर आणि नव्या लागणीचे क्षेत्र ८.९४…
२०२२-२३ मध्ये केळीच्या फळपीक विम्यासाठी एकूण ७७,८३२ अर्ज दाखल झाले होते. त्यांपैकी १०,६१९ फळपीक विम्याचे अर्ज बोगस असल्याचे समोर आले…
ब्राझीलमध्ये उसाची उपलब्धता चांगली असल्यामुळे गाळप हंगाम महिनाभर लांबण्याचा अंदाज आहे. यंदा ब्राझीलचे साखर उत्पादन ४२१ लाख टनांवर जाण्याचा अंदाज…
शिवाजीनगरमध्ये १४.४ तर पाषाणमध्ये १२.८ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे.
केंद्र सरकारने यंदाच्या रब्बी हंगामातील शेतीमालासाठी किमान आधारभूत किमतीचे दर (हमीभाव) नुकतेच जाहीर केले आहेत.
सन १९८० मध्ये दर्जेदार गूळ कोल्हापूरच्या पेठेत ४० रुपये किलो दराने विकला जात होता आणि आता ४३ वर्षांनंतरही त्याच दराने…
केंद्र सरकार दरवर्षी खरीप आणि रब्बी हंगामातील शेतीमालासाठी किमान आधारभूत किंमत (हमीभाव) जाहीर करते. मात्र, हा हमीभाव कसा ठरवला जातो,…