
देशासह जगभरातील पारशी समाजाची लोकसंख्या वेगाने घटू लागल्यानंतर तत्कालीन केंद्र सरकारने २०१३ मध्ये ‘जियो पारशी’ योजना सुरू केली होती.
देशासह जगभरातील पारशी समाजाची लोकसंख्या वेगाने घटू लागल्यानंतर तत्कालीन केंद्र सरकारने २०१३ मध्ये ‘जियो पारशी’ योजना सुरू केली होती.
पाऊस न पडणे किंवा कमी पडणे, असमान पाऊसमान याचा परिणाम देशभरातील खरीप पिकांच्या पेरणी क्षेत्रावर दिसून येत आहे.
औषध म्हणून हळदीचे महत्त्व लक्षात आल्यामुळे हळदीची निर्यात यंदा विक्रमी म्हणजे दोन लाख टनांहून अधिक होणार आहे.
रसायनमुक्त आहाराविषयी शहरी ग्राहकांमध्ये जागृती झाल्यामुळे सेंद्रिय खाद्यपदार्थाच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे.
भारतात पिकांच्या काढणीनंतर होणाऱ्या अन्नधान्याची अब्जावधी रुपयांची नासाडी होते.
विकसित देशांतील अर्थशास्त्रज्ञ आणि राज्यकर्त्यांना या महागाईने अस्वस्थ करून टाकले आहे.
मुंबई-पुण्यात केळी प्रति डझन ४०-५० रुपयांवर गेली आहेत, का होत आहे ही दरवाढ?
दही, ताक, लस्सी या दुग्धजन्य पदार्थाच्या विक्रीवर पाच टक्के वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) आकारण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतल्याचा परिणाम…
केळय़ांसाठी जगप्रसिद्ध असलेल्या जळगाव जिल्ह्यात काढणीयोग्य केळीचे प्रमाण कमी झाले आहे.
व्यावसायिक स्पर्धेमुळे आजची दरवाढ उद्यावर जाणार, इतकीच तूर्तास दिलासादायक बाब आह़े
पंतप्रधान मोदींनी हे कायदे मागे घेण्याची घोषणा करताना हमीभावाचा कायदा करण्याची ग्वाही दिली होती.