
भारतात पिकांच्या काढणीनंतर होणाऱ्या अन्नधान्याची अब्जावधी रुपयांची नासाडी होते.
भारतात पिकांच्या काढणीनंतर होणाऱ्या अन्नधान्याची अब्जावधी रुपयांची नासाडी होते.
विकसित देशांतील अर्थशास्त्रज्ञ आणि राज्यकर्त्यांना या महागाईने अस्वस्थ करून टाकले आहे.
मुंबई-पुण्यात केळी प्रति डझन ४०-५० रुपयांवर गेली आहेत, का होत आहे ही दरवाढ?
दही, ताक, लस्सी या दुग्धजन्य पदार्थाच्या विक्रीवर पाच टक्के वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) आकारण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतल्याचा परिणाम…
केळय़ांसाठी जगप्रसिद्ध असलेल्या जळगाव जिल्ह्यात काढणीयोग्य केळीचे प्रमाण कमी झाले आहे.
व्यावसायिक स्पर्धेमुळे आजची दरवाढ उद्यावर जाणार, इतकीच तूर्तास दिलासादायक बाब आह़े
पंतप्रधान मोदींनी हे कायदे मागे घेण्याची घोषणा करताना हमीभावाचा कायदा करण्याची ग्वाही दिली होती.
राज्यात सर्वदूर सुरू झालेल्या या पावसाने जून, जुलै महिन्यांची सरासरी केवळ आठ दिवसांत भरून काढली.
जानेवारी महिन्यांत ६००० ते ६५०० रुपये प्रति क्विंटल असणारा आंबेमोहर जुलै महिन्यात ७००० ते ८००० रुपयांवर गेला आहे.
खाद्यतेलाच्या किरकोळ दरात मागील १५ दिवसांत कपात झाली आहे. येत्या आठवडय़ात त्यात आणखी कपात होण्याची शक्यता आहे.
नैसर्गिक आपत्तींमुळे शेतकऱ्यांना मोठय़ा संकटांना तोंड द्यावे लागते. अशा अडचणीच्या काळात शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होऊ नये, म्हणून पंतप्रधान पीकविमा योजना…
साबूदाण्याच्या दरात दोनशे रुपयांनी वाढ होऊन प्रति क्विंटलचे दर ५६०० रुपयांवर गेले आहेत.