
बदलापूर परिसरातील सुमारे सोळा गावांत जांभळाची झाडे आहेत. झाडांची संख्या वेगाने कमी होत आहे.
बदलापूर परिसरातील सुमारे सोळा गावांत जांभळाची झाडे आहेत. झाडांची संख्या वेगाने कमी होत आहे.
शेतकरी यांत्रिकीकरणांमुळेच आत्महत्या करतात का, याविषयीचे विश्लेषण.
तृणधान्यांच्या लागवडीमुळे ग्रामीण भागातील लोकांच्या आहारात तृणधान्यांचा समावेश होईल.
राज्याच्या साखर उद्योगात मागील बऱ्याच वर्षांनंतर यंदा ‘फील गुड’चे वातावरण आहे
भारताचा गहू तुर्कस्तानने का नाकारला याबाबतचे गूढ अद्याप कायम आहे. भारताच्या गव्हात रुबेला विषाणू आहे, म्हणून प्रथम तुर्की आणि नंतर…
सामान्यपणे खरिपातच नाचणी आणि वरईचे पीक घेतले जाते. तेही क्षेत्र आता सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्येच शिल्लक राहिले आहे.
इंडोनेशियाने कर आणि लेव्ही मिळून प्रति टन सुमारे ८५ डॉलरची दरकपात करण्याचे जाहीर केले
हिंगोलीच्या बाजारपेठेत हळदीची आर्थिक उलाढाल वाढल्यामुळे सांगलीतील काही व्यापाऱ्यांनी आपली दुकाने हिंगोलीत सुरू केली आहेत.
केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या पुढाकाराने सुमारे ७०० कोटी रुपयांची गुंतवणूक करून राज्यात नाशिक येथे द्राक्षासाठी, तर सोलापूर येथे डाळिंबासाठी समूह विकास…
राज्यातील एकूण १.५३ कोटी शेतकरी हंगामात पेरणी करतात. त्यापैकी २८.३९ टक्के शेतकरी लहान आणि ५१.१३ टक्के शेतकरी अल्पभूधारक आहेत.
ज्वारी, बाजरी वगळता राज्यात आजघडीला होणारी सर्व तृणधान्यांची पिके आदिवासी पट्टय़ात आणि सह्याद्रीच्या डोंगररांगांतच होतात.
केंद्र सरकारच्या आर्थिक मदतीतून देशभरात सुरू करण्यात आलेली पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेच्या निकषांत बदल करून केंद्र रसरकारने एक…