
२०१३ मध्ये झालेल्या १९व्या पशुगणना अहवालात देशातील एकूण पशुंमध्ये गायींची संख्या ३७.२८ टक्के इतकी होती
२०१३ मध्ये झालेल्या १९व्या पशुगणना अहवालात देशातील एकूण पशुंमध्ये गायींची संख्या ३७.२८ टक्के इतकी होती
मुंबई-पुण्यासारख्या शहरांमध्ये आता डंखहीन मधुमक्षिका (पोयाच्या मधमाश्या) पालन करता येणार आहे.
देशांर्तगत मागणी पूर्ण होऊन अतिरिक्त साखर शिल्लक राहण्याची शक्यता असतानाही, साखर निर्यातीवर निर्बंध लादण्यामागील कारणे काय?
कृषी विभागातील विविध योजनांवर अपेक्षित खर्च का झाला नाही? फक्त दोन योजनांचा अपवाद वगळता इतर योजनांचा निधी का खर्च झाला…
ढगाळ हवामान, तापमानात अचानक झालेली वाढ आणि २४, २५ मे रोजी पडलेल्या पावसाचा परिणाम म्हणून यंदा आंबा प्रक्रियेसाठी (कॅनिंग) जाण्याचे…
यंदा हंगामाच्या अखेरच्या टप्प्यात शिल्लक उसाचे गाळप करण्याचे मोठे आव्हान साखर कारखान्यांपुढे निर्माण झाले आहे.
खरीप हंगामाच्या तोंडावर राज्यात विद्राव्य खतांची टंचाई निर्माण झाल्याची दखल कृषी विभागाकडून घेण्यात आली असून खतांच्या परिस्थितीचा आढावा शनिवारी आयोजित…
राज्यातील शेती क्षेत्राच्या विकासात कृषी विभागच मुख्य अडसर ठरतो आहे.
देशात डाळिंब लागवडीखालील क्षेत्र सुमारे २ लाख १५ हजार हेक्टर आहे. त्यापैकी राज्यातील डाळिंबाखालील क्षेत्र १ लाख ४८ हजार हेक्टर…
देशातून होणाऱ्या डाळिंब निर्यातीत मोठी घट आली आहे. २०२०-२१मध्ये देशातून सुमारे ७० हजार टन डाळिंबांची निर्यात झाली होती.
देशभरात महागाईचा आगडोंब उसळला असताना आणि शेतीमालाचा उत्पादन खर्च जवळपास दुप्पट झालेला असताना कांदा कवडीमोल का होतो आहे, कांद्याचं गणित…
कृषीप्रधान म्हणवणाऱ्या भारतात गेल्या सात दशकांत शेतीमालाची साठवणूक व्यवस्थाही उभारता आलेली नाही.