
यंदा देशातून होणाऱ्या केळी निर्यातीत मोठी वाढ झाली आहे. यंदाच्या २०२१-२२ या आर्थिक वर्षांत फेब्रुवारीअखेपर्यंत देशातून १,०३५ कोटी रुपयांची एकूण…
यंदा देशातून होणाऱ्या केळी निर्यातीत मोठी वाढ झाली आहे. यंदाच्या २०२१-२२ या आर्थिक वर्षांत फेब्रुवारीअखेपर्यंत देशातून १,०३५ कोटी रुपयांची एकूण…
अतिवृष्टी, मान्सूनोत्तर पाऊस, अचानक वाढलेल्या थंडीचा परिणाम होऊन यंदा राज्यात बेदाणा उत्पादनात दहा ते अकरा टक्के घट झाली आहे.
केवळ काढणी पश्चात नियोजन आणि व्यवस्थापन नसल्यामुळे देशात दर वर्षी सरासरी ३० लाख टन कांदा सडून, कुजून जात असल्याचे भीषण…
दूध पावडरचे दर ३००-३२० रुपये प्रतिकिलोंवर गेल्यामुळे पावडर निर्मिती करण्यावर भर दिला जात आहे.
राज्यात विद्राव्य खतांची मोठी टंचाई निर्माण झाली आहे. विद्राव्य खतांच्या पुरवठादारांनी आमच्याकडे खतांचा साठा नाही, आयात केलेली खते कधी येणार,…
तांदूळ खरेदीबाबत केंद्राने पक्षपाती धोरणाच्या सर्व मर्यादा ओलांडल्या असून, सरकारने आमच्या सर्व तांदळाची खरेदी केलीच पाहिजे, अशी मागणी तेलंगणा राष्ट्र…
इंधन दरवाढीमुळे हवाई मार्गाने होणारी आंब्याची निर्यात अडचणीत आली आहे. मागील वर्षांच्या तुलनेत निर्यातीचा खर्च जवळपास दुप्पट झाला आहे.
केंद्र आणि राज्य सरकारच्या वतीने कृषी खात्याअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांसाठी खर्चाचे निकष आर्थिक वर्ष २०१४-१५ मध्ये ठरविण्यात आले होते.
मुक्त आयात देशातील बाजाराची गरज भागवेल, पण कडधान्य आधारित शेतीची अर्थव्यवस्था अडचणीत येईल काय?
राज्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना पुन्हा एकदा शेतीमाल निर्यात धोरण लकव्याचा फटाक बसला आहे.
करडई आणि जवसाचे तेल आरोग्यादायी मानले जाते. मात्र, बदलत्या पीक पद्धतीमुळे करडई आणि जवस लागवडीखालील क्षेत्र कमी झाले आहे.
डॉ. ब्रिजेश दीक्षित यांच्या आदेशानुसार मेट्रोने तोडल्या जाणाऱ्या झाडांचे तळजाई टेकडीवर पुनर्रोपण करण्याचा निर्णय घेतला