दत्ता जाधव

कृषी विभागाचा अनागोंदी कारभार चव्हाटय़ावर; २०१५ पासून योजनांच्या खर्चाच्या निकषात वाढच नाही

केंद्र आणि राज्य सरकारच्या वतीने कृषी खात्याअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांसाठी खर्चाचे निकष आर्थिक वर्ष २०१४-१५ मध्ये ठरविण्यात आले होते.

pv grapes
शेतीमाल निर्यातीला धोरण लकव्याचा फटका; हंगाम संपत येऊनही चीनला द्राक्ष निर्यात नाहीच; रशिया, युक्रेनची निर्यातही विस्कळीत

राज्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना पुन्हा एकदा शेतीमाल निर्यात धोरण लकव्याचा फटाक बसला आहे.

करडई, जवस औषधापुरते उरले ; शेतकऱ्यांचा नगदी पिकांकडे ओढा; लागवड निम्म्याहून कमी

करडई आणि जवसाचे तेल आरोग्यादायी मानले जाते. मात्र, बदलत्या पीक पद्धतीमुळे करडई आणि जवस लागवडीखालील क्षेत्र कमी झाले आहे.

तळजाईचे विद्रूपीकरण : ‘महामेट्रो’कडून झाडांच्या पुनर्रोपणाचा ‘फार्स’

डॉ. ब्रिजेश दीक्षित यांच्या आदेशानुसार मेट्रोने तोडल्या जाणाऱ्या झाडांचे तळजाई टेकडीवर पुनर्रोपण करण्याचा निर्णय घेतला

दूध खरेदी-विक्रीत १९ रुपयांची तफावत ; ३३ रुपयांचे दूध ग्राहकाच्या हातात येईपर्यंत ५२ रुपयांवर कसे जाते?

मुख्य वितरक आणि किरकोळ विक्रेत्यांना मिळणाऱ्या नफ्यात कपात केली, तर शेतकरी आणि ग्राहकांचा फायदा होणार आहे.

तळजाईचे विद्रूपीकरण : पायवाटांनी लावली नैसर्गिक अधिवासाची ‘वाट’

तळजाई टेकडीवर हमखास मोर दिसणारी तीन-चार ठिकाणे आहेत. या ठिकाणी काही वन्यप्रेमी पक्ष्यांना खाद्य टाकतात.

विश्लेषण : पोल्ट्री उद्योगाची होरपळ कशामुळे ?

शेतकऱ्यांना प्रति अंडय़ामागे सव्वा रुपये तोटा होत आहे. त्यामुळे आगामी काळात अंडी उत्पादनावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे.

poultry business in india
विश्लेषण: पोल्ट्री उद्योगाला दर अंड्यामागे सव्वा रुपयाचा तोटा का होतोय? जाणून घ्या…

महागाईच्या झळा देशातल्या पोल्ट्री व्यवसायाला देखील बसू लागली असून यातून उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होताना दिसत आहे.

डाळिंबाचा व्यापार ठप्प ; पिकावरील रोगांचा परिणाम; आर्थिक उलाढाल तीन हजार कोटींवरून ८०० कोटींवर

सांगोला एके काळचा बारमाही दुष्काळी तालुका पण, या तालुक्याला डाळिंब नावाचे ‘भगवे’ सोने गवसले अन् ओसाड माळराने हिरवीगार झाली.

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या