
निकटचा प्रतिस्पर्धी असलेल्या उत्तर प्रदेशला मागे टाकून राज्याने आघाडी घेतली आहे.
निकटचा प्रतिस्पर्धी असलेल्या उत्तर प्रदेशला मागे टाकून राज्याने आघाडी घेतली आहे.
झाडांच्या आडोशाला बसून गांजा, सिगारेट ओढतात. अनेक ठिकाणी दारू-बिअरच्या बाटल्या दिसून येतात
मुख्य वितरक आणि किरकोळ विक्रेत्यांना मिळणाऱ्या नफ्यात कपात केली, तर शेतकरी आणि ग्राहकांचा फायदा होणार आहे.
तळजाई टेकडीवर हमखास मोर दिसणारी तीन-चार ठिकाणे आहेत. या ठिकाणी काही वन्यप्रेमी पक्ष्यांना खाद्य टाकतात.
शेतकऱ्यांना प्रति अंडय़ामागे सव्वा रुपये तोटा होत आहे. त्यामुळे आगामी काळात अंडी उत्पादनावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे.
महागाईच्या झळा देशातल्या पोल्ट्री व्यवसायाला देखील बसू लागली असून यातून उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होताना दिसत आहे.
सांगोला एके काळचा बारमाही दुष्काळी तालुका पण, या तालुक्याला डाळिंब नावाचे ‘भगवे’ सोने गवसले अन् ओसाड माळराने हिरवीगार झाली.
या भौगोलिक मानांकन मिळवण्यात महाराष्ट्राचा देशातील वाटा मोठा असला तरी त्याचे थेट फायदे किती मिळतात हा प्रश्नच आहे.
राज्यातील गूळ व्यवसाय संघटित नसल्यामुळे नेमके उत्पादन किती होते याची माहिती मिळत नाही.
युक्रेन- रशिया युद्धाचा एक परिणाम म्हणजे गव्हाचा तुटवडा निर्माण होऊन जगभरात गव्हाच्या किमती वाढल्या आहेत
देशातील गोदामे गव्हाने भरली आहेत आणि आता रब्बी हंगामातील गव्हाची काढणी सुरू आहे.
राज्यातील सव्वीस शेतीमालांना आजवर भौगोलिक मानांकन (जीआय) मिळाले आहे.