
केंद्र सरकारने उसाचा गळीत हंगाम २०२३ – २४ मध्ये साखर उद्याोगाला निर्बंधमुक्त इथेनॉल निर्मितीला परवानगी दिली आहे. त्याविषयी…
केंद्र सरकारने उसाचा गळीत हंगाम २०२३ – २४ मध्ये साखर उद्याोगाला निर्बंधमुक्त इथेनॉल निर्मितीला परवानगी दिली आहे. त्याविषयी…
केंद्र सरकारने पीक सल्ला, पीक व्यवस्थापन आणि उत्पादकता वाढवण्यासाठी अॅग्रीकल्चर डिसिजन सपोर्ट सिस्टीम (कृषी डीएसएस) हे संकेतस्थळ सुरू केले आहे.
भारताच्या तुलनेत चीनची निर्यात सुमारे सहा टक्क्यांनी जास्त आहे. त्यामुळे भारतीय आंबा निर्यातीत चीन मोठा अडथळा ठरू शकतो, कारण भारतीय…
केंद्र सरकारने देशातील इथेनॉलनिर्मिती क्षमता १५८९ कोटी लिटरवर गेल्याचे जाहीर केले आहे. पण २०२५ पर्यंत २० टक्के इथेनॉल मिश्रणाचे उद्दिष्ट…
साखर उत्पादनात देशात महाराष्ट्र आघाडीवर असून, सर्वाधिक ११० लाख टन साखर उत्पादन राज्यात झाले आहे.
स्पर्धेच्या तुलनेत आधीच चढा निर्यात दर, त्यात अवाजवी निर्यात मूल्य आणि निर्यात कर यामुळे केंद्र सरकारला कांद्याची निर्यात बंदच करायची…
साखर कारखान्यांच्या इथेनॉल निर्मितीवर निर्बंध आणले गेले आहेत. याचा साखर कारखान्यांना थेट आर्थिक फटका बसला आहे.
कृष्णा, पंचगंगेला महापूर आला. सांगली, कोल्हापूर जलमय झाले की, अलमट्टी धरणातूनकडे बोट दाखवून आपण नामोनिरोळ व्हायचे, असा सरळ साधा, राजकीयदृष्ट्या…
स्टेट बँक ऑफ इंडियाने संशोधन अहवालात हमीभावाविषयी काही निराळी निरीक्षणे नोंदविली आहेत. त्याविषयी…
राज्यात प्रामुख्याने आटपाडी, कवठे महांकाळ, जत, सांगोला, सोलापूर, इंदापूर, फलटण, नगर आणि नाशिक परिसरातील कमी पावसाच्या पट्ट्यात डाळिंबाचे क्षेत्र मोठे…
मागील काही वर्षांपासून हवामानाच्या अंदाजांमध्ये ८५ टक्के अचूकता आली आहे, जी पूर्वी ६० ते ६५ टक्क्यांवर होती.
उत्पादन आणि आवक घटल्यामुळे किरकोळ बाजारात टोमॅटो दर शंभर रुपये किलोवर गेले आहेत. पण उत्पादन का घटले? दरवाढ इतकी कशाने?