
तूरडाळीच्या दरात आठवडाभरात पाच रुपयांनी वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात तूरडाळीचे दर १८० ते १८५ रुपयांवर गेले आहेत.
तूरडाळीच्या दरात आठवडाभरात पाच रुपयांनी वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात तूरडाळीचे दर १८० ते १८५ रुपयांवर गेले आहेत.
भारतीय हवामान विभागाने यंदाच्या पावसाळयात दमदार सरींचा अंदाज व्यक्त केला आहे. त्याविषयी..
करोनाकाळानंतर अमूलचा मुंबईच्या दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या बाजारपेठेतील वाटा वाढल्याने अमूलपुढे टिकण्याचे आव्हान राज्यातील डेअरी उद्याोगापुढे आहे…
लेव्हीची रक्कम व्यापारी माथाडी मंडळाकडे जोवर जमा करीत नाहीत, तोपर्यंत कांदा खरेदी-विक्रीत सहभागी होणार नाही, अशी भूमिका घेऊन हमाल, माथाडींनी…
भारतात पिवळय़ा क्रांतीची पायाभरणी १९८६ मध्ये झाली होती. सॅम पित्रोदा पिवळय़ा क्रांतीचे प्रणेते होते. तेलबियांची फुले प्रामुख्याने पिवळी असल्यामुळे याला…
यंदा अद्यापपर्यंत हिमालयीन रांगामध्ये पश्चिमेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचे झंझावात सक्रिय आहेत. त्यामुळे उत्तर भारताला उष्णतेच्या झळांचा फटका बसला नाही. अवकाळी…
विविध जागतिक संघटनांसह आशिया-पॅसिफिक आर्थिक सहकार्य संघटनेच्या (अपेक) हवामान केंद्राने यंदा देशात चांगल्या पावसाळयाचा अंदाज व्यक्त केला आहे.
वांगचुक यांच्या आंदोलनाला लडाखमधील सामाजिक, धार्मिक आणि राजकीय संघटनांचा पाठिंबा आहे.
अवकाळी पाऊस, धुके, ढगाळ हवामानाचा फटका बसल्यामुळे कोकणातील काजूचे उत्पादन जेमतेम ४० टक्क्यांवर आले आहे.
पनामा (आरटीफोर) रोगाच्या प्रादुर्भावामुळे भविष्यात जगातून केळीचे पीकच नाहीसे होण्याची भीती शास्त्रज्ञ व्यक्त करीत होते.
राज्य सरकारने गाईचे दूध उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रतिलिटर पाच रुपयांचे अनुदान देण्याची योजना जाहीर केली होती. ही योजना रखडली आहे.…
देशात मार्च ते मे या संपूर्ण उन्हाळय़ात कमाल-किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याचा अंदाज आहे. मार्चमध्ये उन्हाची तीव्रता जास्त असणार नाही.