जलसंवर्धनाचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम म्हणून राज्यशासन जलयुक्त शिवाराकडे पाहत आहे.
जलसंवर्धनाचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम म्हणून राज्यशासन जलयुक्त शिवाराकडे पाहत आहे.
शेतकरी चळवळीतून पुढे आलेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत यांच्या गळ्यात अखेर शुक्रवारी आमदारकीची माळ पडली.
विषमुक्त अन्न ही संकल्पना घेऊन शेतकऱ्यांचा मोठा वर्ग अशा प्रकारच्या शेतीकडे वळला आहे.
अति तेथे माती असे म्हटले जाते. पण मातीतच अति झाले तर करायचे काय? हा चिंतेचा विषय.
जातीचा दाखला विहित कालावधीत सादर न केल्याने सात नगरसेवकांना सदस्यत्वावर पाणी सोडावे लागले आहे.
हवामान बदलाच्या परिणामांची चर्चा एकीकडे सुरू असताना त्यावरील उपाययोजनांनाही हात घातला जात आहे.
शिरोळ तालुक्यात पहिल्यांदाच वारणा व कृष्णा नद्यांतील पाणी उपसा बंदी केल्यामुळे पाणीटंचाईची दाहकता जाणवत आहे.
एकूण कामगारांचा विचार करता असंघटित क्षेत्रातील कामगार ९० टक्क्यांहून अधिक आहेत.
बिंदू चौकात टँकरचे पाणी मिळण्यासाठी हाणामारी झाली.
प्रगतशील शेतीचा वस्तुपाठ घालणाऱ्या या गावात शासनाचे एकूण एक पुरस्कार चालत आले.