
शरद पवार यांच्याशी झालेल्या मतभेदामुळे सदाशिवराव मंडलिक दुरावले गेले.
शरद पवार यांच्याशी झालेल्या मतभेदामुळे सदाशिवराव मंडलिक दुरावले गेले.
राज्यात एके काळी पूर्वीच्या जनता पक्ष आणि आताच्या जनता दलाचे राजकीय पटलावर वजन होते.
कोल्हापूर जिल्ह्याच्या नगरपालिका निवडणुकीत सत्तापालट झाला आहे.
सहकारसम्राट कोठेही कमी पडताना दिसत नसल्याने चुरशीचा सामना आहे.
निश्चलनीकरणाचा परिणाम राज्यातील वस्त्रोद्योगावरही मोठय़ा प्रमाणावर झाला आहे.
चाईव्हज शेतीमुळे भारतातील आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनाही एक नवी संधी मिळाली आहे.
ग्राहक व सहकारी बँक व्यवस्थापन यांच्यात वादाचे प्रसंग उभे राहिल्याचे पाहायला मिळत आहेत.
साखर पट्टय़ात प्रतिवर्षांप्रमाणे आंदोलनाचा फड पेटण्याची चिन्हे आहेत.
जयसिंगपूर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेची पंधरावी ऊस परिषद मंगळवारी होणार आहे
अल्प शेती क्षेत्रात कुटुंबाची गुजराण करणे शेतकऱ्यांना कष्टदायक बनत गेले.
राज्यात यंदा गाळपासाठी ४५० लाख टन ऊस उपलब्ध होण्याची शक्यता आहे.