सीमालढय़ातील एक कटू पान म्हणजे १९८६ सालचा लढा.
सीमालढय़ातील एक कटू पान म्हणजे १९८६ सालचा लढा.
बंदी आदेश झुगारत महाराष्ट्रातील नेत्यांची मेळाव्यास उपस्थिती
ऊस दराचा तोडगा शेट्टी यांची ‘स्वाभिमानी’ व खोत यांची ‘रयत’ या दोन्ही संघटनांना मान्य झाला.
ग्राम पंचायत निवडणुकीत मिळालेले यश काँग्रेस-राष्ट्रवादीत धुगधुगी निर्माण करण्यास कारणीभूत ठरले आहे.
हा कारखाना यंदा रौप्यमहोत्सवी वर्षांत प्रवेश करत आहे.
कोल्हापूर जिल्ह्य़ातील साखर कारखाना निवडणुकीत दोन्ही पक्षांच्या आघाडीला यश
यवतमाळ जिल्ह्य़ातील विषबाधा प्रकरणाने देशभर पडसाद उमटले.
हा उपक्रम या वर्षी १४ आणि १५ ऑक्टोबर रोजी दसरा चौकात राबविण्यात येणार आहे.
सणाच्या काळात कापड खरेदीला महत्त्व दिले जायचे. दसरा-दिवाळी हा तर कापड खरेदीचा हुकमी हंगाम मानला जातो
सरकारी धोरण अपयशी ठरल्याने ग्राहकांनाही फटका
नवरात्रीचा सोहळा करवीरनगरीत दोन महत्त्वपूर्ण कारणांनी प्रसिद्ध आहे.