बेरड तसेच देवदासी समाजाच्या उन्नतीसाठी स्वत:ला वाहून घेतले .
बेरड तसेच देवदासी समाजाच्या उन्नतीसाठी स्वत:ला वाहून घेतले .
स्वाभिमानी शेतकरी संघटनेत गेले सहा महिने सदाभाऊ खोत हे केंद्रिबदू ठरले आहेत.
संतोष पाटील हे कोल्हापुरातील राजाराम महाविद्यालयातील अर्थशास्त्राचे पदवीधर.
कोल्हापूर शहरात १५ जुल पासुन हेल्मेट सक्ती करणार असल्याचे पोलीस प्रशासनातर्फे जाहीर केले .
वस्तू-सेवाकर लागू होण्याआधीच वस्त्रोद्योगातून या करआकारणीला विरोध केला जात होता.
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या अध्यक्ष व सदस्य निवडीवर अनेकांचा डोळा आहे.
किसान सभेचे राज्य सरचिटणीस नामदेव गावडे यांनी शासनाने फसवणूक केल्याचा आरोप केला.
शेतकऱ्यांच्या संपात तोडगा काढण्याच्या उद्देशाने सरकारने दुधाच्या दरात वाढ करण्याचे आश्वासन दिले होते.
कोल्हापूरच्या वायव्येस १५ किलोमीटर अंतरावर जोतिबाचा डोंगर आहे. या