अगदी महिनाभराच्या अंतराने ज्या दोन शाळेतील मुलींना या छळाला सामोरे जावे लागले.
(निवासी संपादक – लोकसत्ता, विदर्भ आवृत्ती)
नक्षलवाद, कुपोषण, पेसा-वनाधिकार कायदा, मानव-वन्यजीव संघर्ष, राज्य व राष्ट्रीय पातळीवरील राजकीय घडामोडींवर विपुल लेखन.
अगदी महिनाभराच्या अंतराने ज्या दोन शाळेतील मुलींना या छळाला सामोरे जावे लागले.
सामान्य नागपूरकरांना रोज सहन कराव्या लागणाऱ्या त्रासाकडे त्यांचे लक्ष नाही.
विदर्भात गेल्या वर्षी नोव्हेंबरअखेपर्यंत ८८७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.
भाजपचा शहरातील बहुजन चेहरा, अशी खोपडेंची आजवरची ओळख राहिली आहे.
प्रत्यक्षात तशी स्थिती आहे का, या प्रश्नाचा शोध घेतला की, साऱ्याच गोष्टींचा उलगडा होतो.
आहार पोटात गेल्यानंतर ‘किती छान’ असा शब्द अनेकांच्या तोंडून बाहेर पडतो, त्यामुळे अधिकारी सुखावतात.
एकेकाळी काँग्रेसचा गड असलेला हा प्रदेश आता पूर्णपणे ‘कमळ’मय झाल्याचे या निकालांनी अधोरेखित झाले.
३१ ऑक्टोबपर्यंत गडचिरोलीत नक्षलवाद्यांनी १८ सामान्य नागरिक व ३ पोलिसांसह २१ जणांना ठार केले.
मेळघाटात हरीसाल नावाचे गाव आहे. गेल्या वर्षीपासून युती सरकारने हे गाव डिजिटल केले आहे.
एखाद्या नाविन्यपूर्ण संकल्पनेची नक्कल करणारे सुद्धा समाजात असतात.