
काँग्रेस नेत्यांच्या अंगावर शाई फेकणाऱ्या ललित बगलेला कार्यकर्त्यांनी मारायला नको होते.
(निवासी संपादक – लोकसत्ता, विदर्भ आवृत्ती)
नक्षलवाद, कुपोषण, पेसा-वनाधिकार कायदा, मानव-वन्यजीव संघर्ष, राज्य व राष्ट्रीय पातळीवरील राजकीय घडामोडींवर विपुल लेखन.
काँग्रेस नेत्यांच्या अंगावर शाई फेकणाऱ्या ललित बगलेला कार्यकर्त्यांनी मारायला नको होते.
पोलिसांनी खेळलेल्या या सामन्यात उत्कंठा वाढवणारे सारे घटक होते.
गेल्या चार दशकांपासून नक्षलवादी व सुरक्षा दलांत युद्ध सुरू आहे.
हे नाटक या विचारधारेच्या जन्मभूमीत व्हावे, यासाठी आटापिटा करणारी मंडळी सुद्धा उजवीच होती.
नक्षलवाद संपवायचा असेल तर सुरक्षा व विकास या दोन मुद्दय़ांभोवती फिरणारे धोरणच यशस्वी होऊ शकते
वैद्यकीय शिक्षणाची काठीण्य पातळी जरा वरच्या दर्जाची असते.
अगदी महिनाभराच्या अंतराने ज्या दोन शाळेतील मुलींना या छळाला सामोरे जावे लागले.
सामान्य नागपूरकरांना रोज सहन कराव्या लागणाऱ्या त्रासाकडे त्यांचे लक्ष नाही.
विदर्भात गेल्या वर्षी नोव्हेंबरअखेपर्यंत ८८७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.
भाजपचा शहरातील बहुजन चेहरा, अशी खोपडेंची आजवरची ओळख राहिली आहे.
प्रत्यक्षात तशी स्थिती आहे का, या प्रश्नाचा शोध घेतला की, साऱ्याच गोष्टींचा उलगडा होतो.
आहार पोटात गेल्यानंतर ‘किती छान’ असा शब्द अनेकांच्या तोंडून बाहेर पडतो, त्यामुळे अधिकारी सुखावतात.