
शिक्षकांच्या वेतनासाठी असलेल्या ‘शालार्थ’ प्रणालीवर ५८० शिक्षकांचे बनावट ‘शालार्थ आयडी’ तयार करून गेल्या चार वर्षांपासून १०० ते २०० कोटी रु.…
(खास प्रतिनिधी)
विद्यापीठ आणि शिक्षण बीट (केजी टू पीजी). यासोबत शिष्यवृत्ती, स्पर्धा परीक्षार्थींचे प्रश्न, एमपीएससीमधील विविध प्रश्न.
वरिल विषयांवर ताज्या घडामोडी, वृत्त संकलन, लेखन आणि विश्लेषण.
वाचकांना प्राथमिक, माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षणसंदर्भात बातम्या, लेख व विश्लेषण वाचायला मिळेल.
शिक्षकांच्या वेतनासाठी असलेल्या ‘शालार्थ’ प्रणालीवर ५८० शिक्षकांचे बनावट ‘शालार्थ आयडी’ तयार करून गेल्या चार वर्षांपासून १०० ते २०० कोटी रु.…
राज्यसेवा २०२३ ची प्रक्रिया सुरू होऊन दोन वर्षांपेक्षा अधिक काळ लोटला आहे. जाहिरात २४ फेब्रुवारी २०२३ रोजी प्रसिद्ध झाली होती.
मुख्य परीक्षेनंतर निकाल जाहीर झाल्यावर पूर्व परीक्षेआधी ‘नॉन क्रिमिलेअर’ निवडलेले ‘एसईबीसी’ विद्यार्थी विरुद्ध पूर्व परीक्षेच्या निकालानंतर ‘नॉन क्रिमिलेअर’ झालेले विद्यार्थी…
महाराष्ट्र राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती मिळण्यास विलंब झाल्याने त्यांचे शैक्षणिक शुल्क वेळेत जमा झाले नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांवर पाचशे…
नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ ची जाहिरात डिसेंबर २०२३ मध्ये प्रसिद्ध झाली. यावेळी राज्यात मराठा आरक्षण लागू झाले नव्हते.…
‘यूपीएससी’मध्ये ‘सी-सॅट’ परीक्षा ही पात्रतेसाठी घेतली जाते. तर मुख्य परीक्षा ही वर्णनात्मक पद्धतीने होते. आता हीच पद्धत ‘एमपीएससी’मध्ये लागू होत…
शहराच्या हृदयस्थानी वसलेली वस्ती म्हणजे महाल… १७ मार्चला झालेल्या दंगलीमुळे महालातल्या एकोप्यालाच जणू तडा गेलाय…‘लोकसत्ता’ने या वस्तीत फिरून जे दंगलग्रस्तांचे…
संघ परिवारातील माधव नेत्रालयाच्या नवीन इमारतीच्या भूमिपूजन सोहळ्यानिमित्त पंतप्रधान मोदी ३० मार्चला स्मृतीमंदिराला भेट देणार आहेत.
एमपीएससी मुख्य परीक्षेसाठी अर्ज करताना हजारो मराठा उमेदवारांचे अर्ज हे ‘ईडब्ल्यूएस’ प्रवर्गातच असल्याने मोठा तांत्रिक गोंधळ निर्माण झाला आहे. आयोगाने…
मनुष्यबळ पुरवणाऱ्या कंपन्या उमेदवारांकडून नोकरी नियमित असल्याचे आश्वासन देऊन दीड ते तीन लाख रुपये घेत असल्याचे खुद्द पैसे देणाऱ्या तरुणांनीच…
एमपीएससीने अखेर राज्यसेवा २०२५ पासून मुख्य परीक्षा ही केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर वर्णनात्मक पद्धतीने घेण्याचा निर्णय घेतला आहे. दोन वर्षांपूर्वी…
स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना सुरुवातीला ‘एमपीएससी’चे कोलमडलेले नियोजन आणि नंतर सरकार व प्रशासनातील लालफीतशाहीचा सामना करावा लागतो.