
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) ४३१ जागांसाठी नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ ही शेवटची वस्तूनिष्ठ परीक्षा नुकतीच घेण्यात आली.
(खास प्रतिनिधी)
विद्यापीठ आणि शिक्षण बीट (केजी टू पीजी). यासोबत शिष्यवृत्ती, स्पर्धा परीक्षार्थींचे प्रश्न, एमपीएससीमधील विविध प्रश्न.
वरिल विषयांवर ताज्या घडामोडी, वृत्त संकलन, लेखन आणि विश्लेषण.
वाचकांना प्राथमिक, माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षणसंदर्भात बातम्या, लेख व विश्लेषण वाचायला मिळेल.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) ४३१ जागांसाठी नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ ही शेवटची वस्तूनिष्ठ परीक्षा नुकतीच घेण्यात आली.
शासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या इयत्ता पहिली ते आठवीतील सर्व विद्यार्थ्यांना प्रत्येकी दोन मोफत गणवेश पुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला.
राज्यात ‘एक राज्य एक गणवेश’ योजना सुरू करण्यात आली असली तरी सुसूत्रतेअभावी ती फसली.
माहिती अधिकार हा एकमेव कायदा जनतेच्या बाजूने आहे. परंतु, मागील चार-पाच वर्षांपासून अनेक अपिले सुनावणीच्या प्रतीक्षेत आहेत. परिणामी माहितीसाठी अपील…
विदर्भातील मुख्यमंत्री असतानाही नागपूरमध्ये होणारे हिवाळी अधिवेशन अल्पदिवसाचे असल्याची टीकाही यावेळी करण्यात आली.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने (एमपीएससी) ८ हजार १६९ पदांसाठी घेण्यात आलेल्या ‘लिपिक-टंकलेखक’ व कर सहायक पदाच्या परीक्षेची गुणवत्ता यादी अद्यापही…
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) जून २०२२ मध्ये पोलीस उपनिरीक्षकांच्या ६०३ पदांसाठी जाहिरात दिली होती. त्यानंतर पूर्व, मुख्य परीक्षा, शारीरिक चाचणी…
आतापर्यंत वेळापत्रकात दिल्याप्रमाणे कुठल्याही परीक्षा झाल्या नाहीत, अशीच उदाहरणे आहेत. २०२४च्या संभाव्य वेळापत्रकामध्ये आयोगाने १६ परीक्षांचा तपशील जाहीर केला होता.…
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) स्पर्धा परीक्षार्थींना परीक्षांची तयारी योग्यरितीने करता यावी, परीक्षा नेमक्या कधी होणार, याचा अंदाज यावा म्हणून दरवर्षी…
अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या उत्तर नागपूर विधानसभेत यंदा तब्बल ६ टक्क्यांनी म्हणजे ६४ हजार ६१८ मतांनी वाढ झाली आहे.
उत्तर नागपूर हा एकेकाळी रिपब्लिकन पक्षाचा गड होता. आंबेडकरी विचारधारेला मानणारा मोठा वर्ग या मतदारसंघात आहे.
एमपीएससीच्या अन्न सुरक्षा अधिकारी मुख्य परीक्षेचा निकाल दहा महिने उलटून गेले पण निकाल जाहीर झालेला नाही यामुळे विद्यार्थ्यांची चिंता वाढली…