
एका वरातीसमोर बारबालांनी केलेल्या या पदन्यासात अर्धे गाव रात्रभर झिंगले होते.
एका वरातीसमोर बारबालांनी केलेल्या या पदन्यासात अर्धे गाव रात्रभर झिंगले होते.
मुलांना कोणताही क्रमिक अभ्यासक्रम शिकवला जाणार नाही.
माणसांमधील ‘माणुसकी’चा झरा आटत असल्याची उदाहरणे पदोपदी दिसतात.
माध्यमिक शिक्षणानंतर पोटाची आबाळ थांबवण्यासाठी मुंबई गाठली.
वालचंदने देशपातळीवर पुरवलेले अभियंतेही कारणीभूत आहेत.
पहिल्या महायुध्दापासून शौर्य गाजविणाऱ्या कवठेमहांकाळ तालुक्यातील रांजणी या गावी यंदा ७८ वा शिवजन्मोत्सव साजरा होत आहे.
यंदाच्या हंगामातील ३६ कोटी १४ लाखांची देणी आहेत. यामुळे पुन्हा मालमत्ता जप्तीचे आदेश देण्यात आले आहेत