
गेल्या पाच वर्षांतील सत्तानुभवामुळे शासन व्यवस्थेचे बारकावे नेमके माहीत असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आता विरोधी पक्षाचे नेतेपद आ
गेल्या पाच वर्षांतील सत्तानुभवामुळे शासन व्यवस्थेचे बारकावे नेमके माहीत असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आता विरोधी पक्षाचे नेतेपद आ
सरकार स्थापन केल्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका काय राहील, याबाबत समाजात आणि संघ परिवारातही उत्सुकता असणे साहजिकच आहे..
काहीही करून सत्ता संपादन करावयाची हे भाजपाचे या निवडणुकीचे स्पष्ट धोरण आहे.
स्नेहवन आता फुलते आहे.. दोन एकरांच्या जागेतील या पहिल्या इमारतीत एक समृद्ध वाचनालय उभे राहते आहे
राज्यात एकूण १५ हजार १८२ नागरी सहकारी आणि ग्रामीण बिगरशेती पतसंस्था असून त्यांच्याकडे २३ हजार ७८३ कोटी रुपयांच्या ठेवी आहेत.
बीड परिसरातील छावण्यांमध्ये मुक्काम करणाऱ्या पाच हजार शेतकऱ्यांच्या रात्रीच्या जेवणाची जबाबदारी शांतिवनने घेतली आहे.
महाराष्ट्रातील मुले आणि महिला सुरक्षित नाहीत, हे अस्वस्थ करणारे वास्तव सरकारी आकडेवारीवरून पुन्हा एकदा पुढे आले आहे.
१९६७ मध्ये, दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात त्यांनी अजिक्य समजल्या जाणाऱ्या स. का. पाटील यांच्यासमोर दंड थोपटले
त्या दिवशी घाटकोपर स्टेशनवर उतरलो तेव्हा दुपारचे बारा वाजले होते. बाहेर गर्दीचा पूर. रिक्षासाठी लोक धावाधाव करत होते.
एकेकाळी प्रकाशझोतात वावरलेल्या व्यक्ती त्यातून बाहेर गेल्यावर पुढचं आयुष्य कसं व्यतीत करतात, हे जाणून घेणारे लेखांक.
मंदारने हलक्याफुलक्या शैलीत लिहिलेले हे पुस्तक वास्तवात अंतर्मुख करणारे आहे